शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
2
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
3
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
4
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
5
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
6
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
7
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
8
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
9
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
10
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
11
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
12
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
14
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
15
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
16
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
17
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
18
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
19
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
20
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे

चारशे दलघमीने वाढला जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2016 01:12 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील जलसाठ्यात परतीच्या पावसाने मोठी वाढ झाली आहे. दहा दिवसांत विभागातील धरणांमधील उपयुक्त साठा तब्बल ४३२ दलघमीने वाढला आहे

औरंगाबाद : मराठवाड्यातील जलसाठ्यात परतीच्या पावसाने मोठी वाढ झाली आहे. दहा दिवसांत विभागातील धरणांमधील उपयुक्त साठा तब्बल ४३२ दलघमीने वाढला आहे. सध्या मराठवाड्यातील धरणांमध्ये ६९ % जलसाठा झाला.मराठवाड्यातील ८५० प्रकल्पांमध्ये मागील २६ सप्टेंबर रोजी एकूण ५०१६ दलघमी इतका उपयुक्त साठा होता. या सर्व धरणांमधील उपयुक्त साठा आता ५४४८ दलघमीवर पोहोचला आहे. आठवडाभरात सर्वाधिक २१५ दलघमी वाढ ही विभागातील लघु प्रकल्पांमध्ये झाली आहे. मराठवाड्यात एकूण ७३२ लघु प्रकल्प असून, त्यामध्ये सध्या ६९ टक्के म्हणजे १३२३ दलघमी इतका उपयुक्त साठा आहे.अकरा मोठ्या प्रकल्पांमध्येही या काळात ९९ दलघमीची भर पडली आहे. सध्या या प्रकल्पांमध्ये ३१३६ दलघमी म्हणजे ६० टक्के जलसाठा आहे. मध्यम प्रकल्पांमधील उपयुक्त साठाही ८२ दलघमीने वाढून तो आता ८१ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या विभागातील ७५ मध्यम प्रकल्पांमध्ये एकूण ७५९ दलघमी इतका साठा आहे. गोदावरी नदीवरील ११ बंधारेही पावसाने तुडुंब भरले आहेत. गोदावरी नदीवरील बंधाऱ्यांमध्ये सध्या १७७ दलघमी (७७ टक्के) इतका उपयुक्त साठा झाला आहे.