शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

निळवंडेतून सोडलेले पाणी पुनदगावपर्यंत पोहोचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 19:08 IST

औरंगाबाद : निळवंडेतून जायकवाडीसाठी येणारे पाणी पुनदगावपर्यंत पोहोचले आहे. पाणी अडविण्याचा प्रकार थांबला असून जायकवाडीत धरणातील पाणीसाठ्यात सोमवारपासून वाढ होईल,अशी माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणातर्फे देण्यात आली. त्यामुळे जायकवाडीत पाणीसाठा किती वाढतो, याकडे लक्ष लागले आहे.

औरंगाबाद : निळवंडेतून जायकवाडीसाठी येणारे पाणी पुनदगावपर्यंत पोहोचले आहे. पाणी अडविण्याचा प्रकार थांबला असून जायकवाडीत धरणातील पाणीसाठ्यात सोमवारपासून वाढ होईल,अशी माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणातर्फे देण्यात आली. त्यामुळे जायकवाडीत पाणीसाठा किती वाढतो, याकडे लक्ष लागले आहे.

निळवंडे प्रकल्पातून १४ नोव्हेंबर रोजी पाणी सोडण्यात आले. निळवंडे प्रकल्पातून सोडलेले पाणी ओझर बंधाऱ्यातून येते. या बंधाºयाच्या कालव्यांतून पाणी वळविण्यात आले. बंधारा भरल्यानंतर ओव्हर फ्लोचे पाणी जायकवाडी प्रकल्पाकडे येणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात पाच दिवस उलटूनही जायकवाडी प्रकल्पात अजूनही पाणी येण्यास सुरुवात झालेली नाही.

ओझर बंधाºयाखील जवळपास १६ बंधारे आहेत. पाणी अडविण्याचा प्रकार थांबल्यामुळे पाण्याचा वेग वाढला आहे. पाणी पुनदगावपर्यंत पोहोचले आहे. पुढे केवळ पाचेगाव आणि मधमेश्वर बंधारे आहे. मधमेश्वरचे सर्व दरवाजे उघडण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे हे दोन बंधारे ओलांडून रात्रीतून पाणी जायकवाडीला पाणी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

निळवंडेतून पाच दिवसांपासून २ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. तर ओझर बंधाºयातून १४७६ क्युसेकने विसर्ग सुरूआहे. जायकवाडीत रविवारी सकाळी २९.४८ टक्के पाणीसाठा होता. सोमवारी पाणीसाठ्यात किती वाढ होते अथवा किती पाण्याची आवक होते,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नाथसागरापर्यंत फारसे पाणी येण्याची चिन्हे नाहीत, असेही सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पAurangabadऔरंगाबाद