शहरं
Join us  
Trending Stories
1
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
2
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
3
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
4
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
5
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
6
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
7
ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
8
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
9
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
10
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
11
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
12
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
13
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
14
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
15
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
16
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
17
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
18
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
19
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
20
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!

निळवंडेतून सोडलेले पाणी पुनदगावपर्यंत पोहोचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 19:08 IST

औरंगाबाद : निळवंडेतून जायकवाडीसाठी येणारे पाणी पुनदगावपर्यंत पोहोचले आहे. पाणी अडविण्याचा प्रकार थांबला असून जायकवाडीत धरणातील पाणीसाठ्यात सोमवारपासून वाढ होईल,अशी माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणातर्फे देण्यात आली. त्यामुळे जायकवाडीत पाणीसाठा किती वाढतो, याकडे लक्ष लागले आहे.

औरंगाबाद : निळवंडेतून जायकवाडीसाठी येणारे पाणी पुनदगावपर्यंत पोहोचले आहे. पाणी अडविण्याचा प्रकार थांबला असून जायकवाडीत धरणातील पाणीसाठ्यात सोमवारपासून वाढ होईल,अशी माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणातर्फे देण्यात आली. त्यामुळे जायकवाडीत पाणीसाठा किती वाढतो, याकडे लक्ष लागले आहे.

निळवंडे प्रकल्पातून १४ नोव्हेंबर रोजी पाणी सोडण्यात आले. निळवंडे प्रकल्पातून सोडलेले पाणी ओझर बंधाऱ्यातून येते. या बंधाºयाच्या कालव्यांतून पाणी वळविण्यात आले. बंधारा भरल्यानंतर ओव्हर फ्लोचे पाणी जायकवाडी प्रकल्पाकडे येणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात पाच दिवस उलटूनही जायकवाडी प्रकल्पात अजूनही पाणी येण्यास सुरुवात झालेली नाही.

ओझर बंधाºयाखील जवळपास १६ बंधारे आहेत. पाणी अडविण्याचा प्रकार थांबल्यामुळे पाण्याचा वेग वाढला आहे. पाणी पुनदगावपर्यंत पोहोचले आहे. पुढे केवळ पाचेगाव आणि मधमेश्वर बंधारे आहे. मधमेश्वरचे सर्व दरवाजे उघडण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे हे दोन बंधारे ओलांडून रात्रीतून पाणी जायकवाडीला पाणी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

निळवंडेतून पाच दिवसांपासून २ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. तर ओझर बंधाºयातून १४७६ क्युसेकने विसर्ग सुरूआहे. जायकवाडीत रविवारी सकाळी २९.४८ टक्के पाणीसाठा होता. सोमवारी पाणीसाठ्यात किती वाढ होते अथवा किती पाण्याची आवक होते,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नाथसागरापर्यंत फारसे पाणी येण्याची चिन्हे नाहीत, असेही सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पAurangabadऔरंगाबाद