शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
5
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
6
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
7
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
8
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
9
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
10
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
11
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
12
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
13
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
14
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
15
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
16
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
17
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
18
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
19
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
20
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील पाणी थेट गावात शिरले, दहा कुंटूबियांनी घेतला मंदिराचा आसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2021 19:32 IST

खुलताबाद- फुलंब्री राष्ट्रीय महामार्गावर नालीबांधकाम नसल्याने घरात पाणी घुसले 

खुलताबाद: खुलताबाद - फुलंब्री या नवीन राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम करीत असतांनी अनेक ठिकाणी नाली व पाण्याचा निचरा होईल असे काम न केल्याने शेताबरोबरच आता ममनापूर येथील काही ग्रामस्थांच्या घरात पाणी घुसत आहे. यामुळे जवळपास दहा कुंटूबियांना मंदीरात झोपावे लागत आहे. 

खुलताबाद - फुलंब्री या राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून या रस्त्याला मोठमोठे तडे गेले आहेत. काम करीत असतांना गावातील घरांचा व शेतीचा विचार न करता पाण्याचा निचरा होईल याबाबत कुठलेही काम झाले नाही. तसेच अनेक गावाजवळ नाली बांधकाम न केल्याने शेतात तसेच घरात कमरेएवढे पाणी शिरले आहे. याचाच फटका ममनापूर येथील दहा कुंटूबियांना बसला असून घरात पाणी शिरल्याने हे दहा कुंटूबियांना कधी शाळेत तर कधी मंदीरात झोपावे लागत आहे. याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ठ कामाबाबत लोकप्रतिनिधी काहीही बोलत नसल्याने ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 

याबाबत भडजी- ममनापूरचे माजी सरपंच अजय जाधव म्हणाले की,  सराई, भडजी, ममनापूर, गदाणा परिसरातील महामार्गाच्या कडेला असलेल्या भागात पाण्याचा निचरा होत नाही. नाली बांधकाम नसल्याने शेतात पाणी साचून पिके खराब झाली आहेत. ममनापूर येथील दहा कुंटूबियांना आम्ही मंदीर व शाळेत स्थलांतर केले आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबाद