शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

शहरातील अनेक भागात पाणीसंकट कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 00:08 IST

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ येऊ लागताच शहरातील पाणी प्रश्नाने पेट घेतला आहे.

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ येऊ लागताच शहरातील पाणी प्रश्नाने पेट घेतला आहे.

सर्व लोकप्रतिनिधी प्रचारात मग्न आहेत. पाणीपुरवठ्याकडे लक्ष देण्यासाठी कोणालाही वेळ नाही. त्यामुळे नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. बुधवारी रामनगर येथे जलवाहिनी फुटल्याने या भागातील ३० हजारांहून अधिक नागरिकांना पाणी मिळाले नाही. सिडको एन-६ भागातील जे सेक्टरमधील पाणीटंचाईला कंटाळलेल्या महिलांनी एकत्र येऊन मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. जटवाडा रोडवर राहणाऱ्या अनेक वसाहतींना टँकरने पाणी देण्यात येते.

एमआयडीसीकडून घेण्यात येत असलेले पाणी दूषित असून, मनपाने एन-७ येथील टाकीवरूनच पाणी द्यावे, या मागणीसाठी महिलांनी आंदोलन केले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादwater scarcityपाणी टंचाई