शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

वैजापुरात ८ संशयित चोरांना गावकऱ्यांची मारहाण, दोघांचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 16:34 IST

तालुक्यातील पानव-चांडगाव येथील ग्रामस्थांनी आज पहाटे ८  संशयित चोरांची टोळी पकडली.

वैजापुर (औरंगाबाद ) : तालुक्यातील पानव-चांडगाव येथील ग्रामस्थांनी आज पहाटे ८  संशयित चोरांची टोळी पकडली. यावेळी संतापलेल्या ग्रामस्थांनी त्यांना बेदम चोप दिला. यातील दोघाजणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.  

तालुक्यात गेल्या एक महिन्यापासून चोरट्यांचा धुमाकूळ सुरु आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील जवळपास ५० ते ६० गावातील नागरिक रात्रभर गावात खडा पहार देतात. आज पहाटे पानव-चांडगाव येथील ग्रामस्थांनी ८ संशयित चोरट्यांना पकडले. यावेळी संतापलेल्या गावकऱ्यांनी त्यांना बेदम चोप दिला. यातील गंभीर प्रकृती असलेल्या चार जणांना वैजापूर पोलिसांनी औरंगाबाद येथील घाटी रुग्ण्यालयात हलवले. येथे उपचारा दरम्यान दोघांचा मृत्यू झाला. भारत सोनवणे (२८,मिटमिटा,औरंगाबाद ) व शिवाजी शिंदे (४५ , मुकुंदवाडी, औरंगाबाद ) असे मृतांचे नावे आहेत. इतर चार जणांवर वैजापुरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. 

टॅग्स :Deathमृत्यूgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीPoliceपोलिस