शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

दुर्दैवी ! स्वातंत्र्य सैनिकाच्या ८४ वर्षीय विधवेची पेन्शनसाठी दुसरी लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 12:21 IST

डिसेंबर २०१५ ला कोणतीही  माहिती न देता स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी पेन्शन बंद केली. 

ठळक मुद्देकेंद्राने ३ लाख रुपये  जमा करण्याचे खंडपीठाचे आदेशयाचिकेवर पुढील सुनावणी २५ नोव्हेंबरला होणार आहे.

औरंगाबाद : स्वातंत्र्य सैनिकाच्या ८४ वर्षांच्या विधवेच्या कौटुंबिक पेन्शनपोटी केंद्र शासनाने चार आठवड्यांत ३ लाख रुपये जमा करावेत, असा आदेश न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. आर.जी. अवचट यांनी दिला. याचिकेवर पुढील सुनावणी २५ नोव्हेंबरला होणार आहे.

गोलटगाव (ता. जि. औरंगाबाद)  येथील स्वातंत्र्य सैनिक अर्जुनराव   साळुंके यांना स्वातंत्र्य सैनिक सन्मान योजनेंतर्गत  राज्य सरकार  आणि केंद्र सरकारमार्फत  स्वातंत्र्य सैनिक पेन्शन मिळत होते.  १९८६-८७  साली अर्जुनराव यांनी त्यांचा   पी.पी.एफ. अर्जावर  वारस म्हणून  द्रौपदाबाई  यांचे नाव घातले होते.  अर्जुनराव हयात असेपर्यंत  त्यांना पेन्शन मिळत होती.  २०१४ साली त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांची पत्नी द्रोपदाबाई यांना नोव्हेंबर २०१५ पर्यंत कौटुंबिक पेन्शन मिळाली;  परंतु डिसेंबर २०१५ ला द्रोपदाबाई यांना कोणतीही  माहिती न देता स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी पेन्शन बंद केली. 

याबाबत बँकेकडे विचारणा केली असता  द्रोपदाबाई यांनी हयात प्रमाणपत्र जमा केले नाही म्हणून पेन्शन बंद केल्याचे बँकेने  सांगितले.आवश्यक ती कागदपत्रे जमा केल्यानंतरही पेन्शन सुरू न केल्यामुळे द्रोपदाबाई यांनी ॲड. संदीप आंधळे यांच्या मार्फत  याचिका दाखल केली होती. प्राथमिक सुनावणीत  खंडपीठाने  ८४ वर्षांच्या वयोवृद्ध महिलेला लवकरात लवकर पेन्शन देण्याची उपाययोजना दोन्ही सरकारने एका आठवड्यात  करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती; परंतु त्यानंतरही याचिकाकर्तीला पेन्शन  मिळाली नाही. म्हणून खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला. 

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतनAurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ