शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

गिरीजानदीत बुडून दोन शाळकरी मित्रांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 12:04 IST

मध्यंतरात दोघेही नैसर्गिक विधीसाठी बाहेर पडली

औरंगाबाद : वडोदबाजार येथील गिरीजा नदी पात्रात बुडून सात वर्षीय दोन शाळकरी मित्रांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. २ ) सायंकाळी उघडकीस आली. तमजील मोबीन शेख ( १४ ) आणि मिनाज अनिस शेख (१४ ) असे मृत मुलांची नावे आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तमजील मोबीन शेख आणि मिनाज अनिस शेख हे दोघे गुरुवारी दुपारी शाळेत गेले होते. मध्यंतरात नैसर्गिक विधीसाठी दोघेही शाळेच्या जवळील गिरीजा नदी पात्रा शेजारी गेले. यावेळी एकजण नैसर्गिक विधी करत असताना पाय घसरून पात्रात पडला. हे पाहताच दुसरा त्याला वाचविण्यासाठी धावला मात्र दोघेही त्यात बुडाली. 

दरम्यान, सायंकाळी दोन्ही मुले घरी आली नसल्याने त्यांचा शोध सुरु झाला. नातेवाईकांना पात्राजवळ चपल दिसल्यानंतर त्यांचा शोध घेण्यात आला. यावेळी रात्री एका मुलाचा मृतदेह सापडला, तर दुसऱ्या मुलाचा मृतदेह आज पहाटे सापडला. दोन्ही मुलांचा मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी दिली आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूStudentविद्यार्थीPoliceपोलिस