शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

दौलताबाद घाट दोन तास जाम, चार किमी वाहतूक कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 17:03 IST

पर्यटक व भाविकांचे हाल, पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष

सुनील घोडके 

खुलताबाद:-दौलताबाद घाट हा रविवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी दुपारी तीन ते पाच वाजेच्या सुमारास जाम झाल्यामुळे पर्यटक व भाविकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. 

वाहतूक कोंडी ही कागजीपुरा गाव ते देवगिरी किल्ला प्रवेशद्वार पर्यंत अशी ४ किलोमीटर पर्यंत झाली होती. मात्र या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी कोणीही उपलब्ध नसल्याने खुलताबाद उरूस बघण्यासाठी येत असलेल्या नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेत वाहतूक सुरळीत करण्याचे काम केले मात्र तरी देखील पोलीस प्रशासनाच्या वतीने कोणीही लवकर न आल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

वास्तविक पाहता रविवार व त्यातच वेरूळ लेणी, श्री घृष्णेश्वर मंदिर आणि सध्या खुलताबाद उरूस सुरू असल्याने नागरिकांचा ओढा हा वेरूळ- खुलताबाद कडे मोठ्या प्रमाणात असतो. याची दखल वाहतूक पोलीस यांनी न घेतल्याने येथे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला. तरी दौलताबाद घाटातील वेशीजवळ जवळ शनिवार रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीस कर्मचारी असावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादTrafficवाहतूक कोंडी