शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

जेव्हा बंदुकीने विमानांना दिला जात असे सिग्नल, चिकलठाणा विमानतळावर दोन बंदुकींचे जतन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 09:07 IST

Aurangabad : स्वातंत्र्यापूर्वीच १९३६ मध्ये औरंगाबादचे विमानतळ कार्यान्वित झाले होते. त्या वेळी फ्लेअर गन अथवा व्हेरी पिस्टल अशी नावे असलेल्या बंदुकींनी सिग्नल दिला जात असे.

औरंगाबाद : विमानांच्या लँडिंग आणि टेकऑफसाठी आता आधुनिक सिग्नल यंत्रणेचा वापर केला जातो; परंतु कधी काळी विमानांना सिग्नल देण्यासाठी बंदुकांचा वापर होत होता. या  बंदुकांचा वापर मानवी जीव घेण्यासाठी  केला जात नव्हता, तर विविध रंग हवेत उडवून सिग्नल देण्यासाठीच त्यांचा वापर करण्यात  येत होता. कधी काळी वापरल्या गेलेल्या अशाच दोन बंदुका चिकलठाणा विमानतळावर जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. 

स्वातंत्र्यापूर्वीच १९३६ मध्ये औरंगाबादचे विमानतळ कार्यान्वित झाले होते. त्या वेळी फ्लेअर गन अथवा व्हेरी पिस्टल अशी नावे असलेल्या बंदुकींनी सिग्नल दिला जात असे. ‘व्हेरी पिस्टल’ हे नाव युनायटेड स्टेट्स नेव्हीचे लेफ्टनंट एडवर्ड डब्ल्यू. व्हेरी या शोधकर्त्याच्या नावावरून पडले.  त्यांनी सिंगल ॲक्शन फायरिंग मेकॅनिझमसह मोठ्या कॅलिबर सिंगल शॉट पिस्तूलचा शोध लावला, जे हवेत विशेष फ्लेअर्स उडवू शकतात. संकटात असताना सिग्नल पाठवण्यासाठी आणि स्वत:ची स्थिती सांगण्यासाठी, तसेच मदतीसाठी त्यांचा वापर केला जात असे. लाल, हिरवा आणि पांढरा या तीन रंगांद्वारे सिग्नल देण्यात येत असे. 

योग्य निगा राखून जपला जातोय अमूल्य ठेवा- बंदुकींची निगा राखून हा ठेवा जतन केला जात आहे, असे चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ‘एटीसी’चे सहायक महाव्यवस्थापक विनायक कटके यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद