शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

थरारक ! औरंगाबादमध्ये गोळीबार करून बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण

By सुमेध उघडे | Updated: November 4, 2020 13:40 IST

संग्रामनगर उड्डाणपुलाजवळील देवानगरी परिसरातील पीडब्ल्यूडी कॉलनीतून केले अपहरण

ठळक मुद्देअपहरणकर्त्यांची कार बंद पडल्याने पुढील अनर्थ टळला

औरंगाबाद : शहरातील संग्रामनगर उड्डाणपुलाजवळील देवानगरी परिसरातील पीडब्ल्यूडी कॉलनीतून एका बांधकाम व्यावसायिकाचे गोळीबार करून अपहरण केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी ११. २० वाजेच्या दरम्यान घडली. काही अंतर गेल्यानंतर कार बंद पडल्याने अपहरणकर्ते बांधकाम व्यावसायिकांला मध्येच सोडून पळाल्याने पुढील अनर्थ टळला. अपहरणकर्त्याच्या तावडीतून सुटलेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाजीम पठाण राउफ पठाण असे आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, बांधकाम व्यावसायिक नाजीम पठाण राउफ पठाण यांचे संग्रामनगर उड्डाणपुलाच्या शेजारील देवानगरी परिसरातील पीडब्ल्यूडी कॉलनीत एका साईटचे काम सुरु आहे. बुधवारी सकाळी ते बांधकाम साईटवर कामाची पाहणी करत होते. दरम्यान, सकाळी ११. १५ वाजेच्या सुमारास एका पांढऱ्या कार मधून ३ त ४ जण तेथे आले. त्यांनी नाजीम पठाण यांना गाडीत बसण्यास सांगितले. त्यांनी विरोध केला असता एकाने जवळील रिव्हाल्व्हरमधून हवेत गोळीबार केला. यानंतर नाजीम पठाण यांना गाडीत टाकून ते निघाले. पुढे काही अंतर गेल्यानंतर देवळाई ते भालगांव दरम्यान त्यांची कार बंद पडली. यामुळे अपहरणकर्ते नाजीम पठाण यांना तेथेच सोडून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच क्राईम ब्रांचचे अनिल गायकवाड, सुरेश वानखेडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून पुढील तपास सुरु आहे. 

टॅग्स :KidnappingअपहरणPoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद