शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

गरम भाजीत पडून भाजल्याने तीन वर्षीय बालकाचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 16:07 IST

खेळताखेळता अचानक चक्कर येऊन उकळत्या भाजीच्या पातेल्यावर पडला

औरंगाबाद : खेळताखेळता चक्कर येऊन उकळत्या भाजीच्या पातेल्यावर पडल्याने डोके व चेहरा भाजून गंभीररित्या जखमी एका तीन वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी ७.३० वाजता घडली. हर्षल संतोष गाधु (३ ) असे मृत मुलाचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, चिखलठाणा येथील पुष्पक गार्डन येथे गाधु परिवार राहतो. त्यांना हर्षल नावाचा तीन वर्षीय मुलगा आहे. सोमवारी सकाळी १०.४५ वाजेच्या सुमारास हर्षल स्वयंपाक घरात खेळत होता. याच दरम्यान, पातेल्यामध्ये गरम भाजी ठेवण्यात आली. हर्षल याला खेळताना अचानक चक्कर आल्याने तो गरम भाजीच्या पातेल्यावर पडला.यातील गरम  यावेळी हर्षलचा चेहरा आणि डोके भाजले गेले. यानंतर हर्षलला ताबोडतोब मिनी घाटी येथे दाखल करण्यात आले. येथे प्राथमी उपचार केल्यानंतर त्याला घाटी रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आहे. मात्र, उपचारादरम्यान सायंकाळी ७. ४५ वाजेयादरम्यान हर्षलचा मृत्यू  झाला. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबादFamilyपरिवार