शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

"हे सरकार थाटामाटात मरणार; जवान शहिद होत असतांना हे स्वत:वर फुलं उधळून घेतात"

By विकास राऊत | Updated: September 15, 2023 12:49 IST

चाकूरकरांनी कोट बदलला तर राजीनामा दिला; आता यांनी काय केले पाहिजे ?

छत्रपती संभाजीनगर : विद्यमान केंद्र व राज्यातील सरकार थाटामाटातच मरणार आहे. आणि ती वेळ आम्ही आणणार आहोत. जवान शहिद होत असतांना पंतप्रधान, गृहमंत्री स्वत:वर फुलं उधळून घेतात. यांची माणसुकी कुठे गेली आहे, असा सवाल ठाकरे गटाचे नेते खा.संजय राऊत यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलतांना केला.

बेकायदेशीर राज्य सरकार मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसणार असून ते करीत असलेल्या उधळपट्टीचा त्यांना हिशेब द्यावा लागेल. असेही ते म्हणाले. विभागात दुष्काळ परिस्थिती आहे, अनेक प्रश्न आहेत. शनिवारच्या बैठकीतील पोपटपंचीकडे आमचे लक्ष राहणार आहे.

अमित शहा दिल्ली भेटत नाहीत गृहमंत्री अमीत शहा यांचा दौरा रद्द झाल्यामुळे भ्रमनिरास झाला आहे. ते दिल्लीत भेटत नाहीत, म्हणून इकडे भेटायला आलो होतो. मराठवाड्याचा अमृतकाळ कागदावर असल्याची टीकाही त्यांनी केली. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खा.चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, राजू राठोड आदींची उपस्थिती होती.

चाकूरकरांनी कोट बदलला तर राजीनामा दिला.....लष्कराचे अधिकारी दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले असताना पंतप्रधान स्वतः च्या कार्यालयात स्वतः वर फुलं उधळत होते. माजी गृहमंत्री चाकूरकर यांनी कोट बदलला तर त्यांना राजीनामा द्यावा लागला, आणि इकडे पंतप्रधान आणि भाजप उत्साहात जल्लोष साजरा करतात. यांनी काय केले पाहिजे, असा सवाल खा.राऊत यांनी केला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSanjay Rautसंजय राऊत