शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
4
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
5
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
6
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
9
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
10
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
11
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
12
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
13
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
14
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
15
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
16
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
17
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
18
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
19
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
20
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं

तीसगावात भीषण पाणीटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 10:36 PM

तीसगाव परिसरातील बहुतांशी जलस्त्रोत आटल्याने गावावर भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे

वाळूज महानगर : तीसगाव परिसरातील बहुतांशी जलस्त्रोत आटल्याने गावावर भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. पाण्यावाचून नागरिकांचे हाल होत असून, हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतीकडून तीन टँकरने पाणीपुरवठा करुन नागरिकांची तहान भागविली जात आहे.

काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण अत्यल्प झाले आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत आहे. याचा सर्वाधिक फटका वाळूज महानगरातील तीसगावला बसला आहे. गावातील बहुतांशी जलस्त्रोत आटले आहेत. तर काहींना केवळ १५ ते २० मिनिटेच तेही कमी दाबाने पाणी येत आहे.

त्यामुळे गावात भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. नागरिकांची गैरसोय लक्षात घेवून ग्रामपंचायतीने पाणीपुरवठ्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु केले आहेत. वरिष्ठ पातळीवर सतत पाठपुरावा करुन ग्रामपंचायतीने तीन टँकरद्वारे गावाला पाणीपुरवठा सुरु केला आहे. एमआयडीसीच्या जलकुंभावरुन तीन टँकर प्रत्येकी दोन फेऱ्या केल्या जात आहेत. प्रत्येकाला ड्रमप्रमाणे पाणी दिले जात आहे.

मात्र लोकसंख्येच्या प्रमाणात तीन टॅँकर कमी पडत आहेत. त्यातच दर शुक्रवारी लोडशिडिंग असते. शिवाय एमआयडीसीच्या जलवाहिनीत सतत काहीना काही तांत्रिक बिघाड होत असतो. अशावेळी नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. गावची लोकसंख्या लक्षात घेवून टँकरच्या फेºया वाढवाव्यात अथवा टँकरची संख्या वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. या विषयी ग्रामविकास अधिकारी अशोक गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गावातील जलस्त्रोत आटल्याने पाणीटंचाई सुरु आहे. मात्र लोकसंख्येच्या प्रमाणात सुरु असलेला पाणीपुरवठा पुरेसा आहे. असे लोकमतशी बोलताना सांगितले.

 

टॅग्स :Walujवाळूजwater scarcityपाणी टंचाई