शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

मराठवाड्यातील साडेसहा लाख नागरिकांची तहान टँकरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 19:41 IST

जूनच्या सुरुवातीला राज्यात टँकरची संख्या पाहता औरंगाबाद विभागापाठोपाठ सर्वाधिक १५० टँकर नाशिक विभागात, तर सर्वात कमी २५ टँकर नागपूर विभागात सुरू आहेत.

ठळक मुद्देऔरंगाबाद जिल्ह्याला पाणीटंचाईच्या तीव्र झळा मागील वर्षीच मराठवाड्यात चार हजार टँकर सुरू होते.

औरंगाबाद : पावसाळा सुरू झाला असला तरी मराठवाडा विभागाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. विभागात सध्या ३६५ टँकर सुरू असून, ६ लाख ५९ हजार १९२ नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे. औरंगाबाद जिल्ह्याला टंचाईच्या सध्या सर्वाधिक झळा बसत आहेत. 

जूनच्या सुरुवातीला राज्यात टँकरची संख्या पाहता औरंगाबाद विभागापाठोपाठ सर्वाधिक १५० टँकर नाशिक विभागात, तर सर्वात कमी २५ टँकर नागपूर विभागात सुरू आहेत. जून महिन्याच्या सुरुवातीलाच विभागात सर्वत्र पावसाचे आगमन झाले. १ जूनपासून आजवर विभागात ५ टक्के पाऊस झाला आहे. असे असले तरी मराठवाड्यातील टँकरची संख्या अजून कमी झालेली नाही. या महिन्यात टँकरची संख्या कमी होईल, असा अंदाज नसल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. मागील वर्षीच मराठवाड्यात चार हजार टँकर सुरू होते. ती भीषणता यंदा नसली तरी पावसाळा लागला तरी विभागात टँकर सुरूच आहेत. 

मराठवाड्यातील टंचाईची जिल्हानिहाय स्थितीजिल्हा    टँकर    अवलंबून लोकसंख्याऔरंगाबाद    १४५    ३ लाख २६ हजार ३२५जालना    ४९    ८४ हजार ६१५परभणी    ०१    २ हजार ५००हिंगोली    ००    ००नांदेड    २०    २३ हजार ३३३बीड    १३१    १ लाख ९६ हजार ३५६लातूर    ०३    ४ हजार ३८२उस्मानाबाद    १६    २१ हजार ६८१एकूण    ३६५    ६ लाख ५९ हजार १९२ 

टॅग्स :WaterपाणीMarathwadaमराठवाडाdroughtदुष्काळ