शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

शासकीय सवलती घेणाºया शाळांना शुल्क प्रतिपूर्ती नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 21:29 IST

औरंगाबाद : शासनाकडून करार तत्त्वावर किंवा कोणतीही सवलत घेणाºया खासगी शाळांना शिक्षण हक्क कायद्यानुसार आरक्षित ठेवण्यात आलेल्या २५ टक्के जागांवरील विद्यार्थ्यांचे शुल्क मिळणार नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे मुळातच शुल्क प्रतिपूर्तीवरून संस्थाचालक आणि शिक्षण विभागात सुरू असलेला वाद वाढण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद : शासनाकडून करार तत्त्वावर किंवा कोणतीही सवलत घेणाºया खासगी शाळांना शिक्षण हक्क कायद्यानुसार आरक्षित ठेवण्यात आलेल्या २५ टक्के जागांवरील विद्यार्थ्यांचे शुल्क मिळणार नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे मुळातच शुल्क प्रतिपूर्तीवरून संस्थाचालक आणि शिक्षण विभागात सुरू असलेला वाद वाढण्याची शक्यता आहे.

शिक्षण हक्क कायद्यानुसार वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शाळांनी पंचवीस टक्के जागांवर प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क शासनाकडून देण्यात येते. मात्र शासनाकडून हे शुल्क मिळत नसल्याची तक्रार संस्थाचालकांकडून सातत्याने करण्यात येते. दरवर्षी शुल्क प्रतिपूर्ती न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यावर बहिष्कार, विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणे, असे प्रकार शाळांकडून घडत असल्याच्या तक्रारीही दरवर्षी येत असतात.

आता वादात अधिकच भर पडण्याची शक्यता आहे. शुल्क प्रतिपूर्ती करण्यासाठी शिक्षण विभागाने अनेक अटी घातल्या आहेत. यापुढे शिक्षण विभागातील अधिकाºयांकडून शाळा, त्यांची कागदपत्रे, शुल्काचे तपशील, त्यासाठी पालक- शिक्षक संघाची मान्यता या बाबींची पाहणी करून त्यानंतर शुल्क प्रतिपूर्ती देण्यात येणार आहे. ज्या शाळांनी शासनाकडून भाडे करारावर जमीन घेतली आहे, तसेच इतर कोणत्या सवलती घेतल्या असतील, अशा शाळांच्या शुल्काची प्रतिपूर्ती करू नये, अशा सूचना शिक्षण विभागाला देण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिका-यांनी दिली आहे. 

टॅग्स :Educationशिक्षणAurangabadऔरंगाबाद