शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

शेतातून मचाण विस्मृतीत तर राखणीतून गोफण हद्दपार; सुगीचे गीतेही कानी पडेनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 17:32 IST

सकाळी, पहाटे किंवा दुपारनंतर शेताशेतातून भलरी गीताचे स्वर कानी पडत होते आणि लांबून येणाऱ्या जाणाऱ्यांना शेतकरी या ठिकाणी सुगीचे काम करीत आहेत, याचा अंदाज येत असे.

गंगापूर : सध्या ज्वारी आणि गव्हाची सुगी सुरू आहे. सकाळी आणि संध्याकाळी शेतामध्ये ज्वारीची काढणी आणि गव्हाची कापणी करताना लोक पाहायला मिळत आहेत. अतिशय शांततेत त्यांचं हे काम सुरू आहे. मात्र पूर्वीप्रमाणे भलरी या गीताचे स्वर कानी पडत नाहीत. तसेच राखणीसाठी फटाक्यांचा अथवा एअरगनचा वापर केला जात आहे. त्यामुळे सुगीतून भलरी आणि राखणीतून गोपणगुंडा हद्दपार झाल्याचे चित्र आहे.

भारत हा कृषिप्रधान देश आहे. आजही ६० टक्क्यांपेक्षा जास्त लोक शेतीवर अवलंबून आहेत. पीक काढणीच्या हंगामाला सुगी, असे म्हणतात. सुगीमध्ये लोकांना भरपूर श्रम करावे लागतात. या श्रमातून आनंद निर्माण करता यावा म्हणून पूर्वीचे लोक भलरी हे गीत गात होते. सकाळी, पहाटे किंवा दुपारनंतर शेताशेतातून भलरी गीताचे स्वर कानी पडत होते आणि लांबून येणाऱ्या जाणाऱ्यांना शेतकरी या ठिकाणी सुगीचे काम करीत आहेत, याचा अंदाज येत असे. काळ बदलला आणि सर्व काही आधुनिक होऊ लागले. आता सकाळी लवकर ज्वारीची काढणी सुरू होत आहे. मात्र, राजकारण आणि इतर गप्पांचा त्यामध्ये भरणा जास्त आहे.

मचाण विस्मृतीत; अन्य वस्तूंचा वापरगोफण चालविण्यासाठी शेतामध्ये चार खांबांवर एक तात्पुरते छत तयार केले जाई. याला मचाण असे बोलले जात होते. यावर उभे राहून गोपणीतून दगड शेतामध्ये भिरकवले जात असत. मचाणावरून दगड फेकल्यावर तो दूरवर जात असल्याने पूर्वी शेताशेतात मचाण बांधलेले दिसे. आता मात्र फटाके आणि एअरगन यांचा मोठा आवाज असल्याने मचाण कोणीही बांधत नाही. मचाण पूर्णपणे विस्मृतीत गेले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर