शहरं
Join us  
Trending Stories
1
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अमोल किर्तीकरांच्या प्रचारात?; Video व्हायरल
2
'महानंद'चे अखेर NDDB कडे हस्तांतरण, पुन्हा रंगणार महाराष्ट्र-गुजरात राजकारण?
3
अजित पवारांकडून जाहीरपणे समाचार, पण चंद्रकांत पाटलांनी संयम दाखवला; नेमकं काय घडलं?
4
"बेटा, लायकीपेक्षा मोठं घे", शाहरुख खानने राजकुमार रावला घर घेताना दिला होता सल्ला
5
धक्कादायक! भाजपा सदस्याच्या अल्पवयीन मुलाने केलं मतदान; FB वर पोस्ट केला व्हिडीओ
6
Jupiter Wagons Share Price : रेल्वेसाठी काम करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी; ८ रुपयांवरुन ४०० पार, नफा वाढला
7
...आता महाराष्ट्राचा शाप काय असतो तो मोदीजींनी अनुभवावा; उद्धव ठाकरेंचा इशारा
8
महाराष्ट्रात महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? शरद पवारांचं मोठं भाकित, थेट आकडाच सांगितला 
9
'तुमचा पक्ष चालवा ना, दुसऱ्यामध्ये कशाला तोंड घालता'; शरद पवारांचे मोजक्या शब्दात अजितदादांना प्रत्युत्तर
10
९ वर्षांपासून फरार, FBI ने गुजराती तरुणावर ठेवले २०८००००० रुपयांचे बक्षीस, कोणता गुन्हा केलाय?
11
ऋतुजा बागवेची नवीन हिंदी मालिका 'माटी से बंधी डोर', प्रोमोला मिळतेय पसंती
12
"मी शब्द पाळला, ७२ तासांसाठी सरकारमध्ये गेलो..."; अजित पवारांनी उघड केलं गुपित
13
अमेरिका भारतातील लोकसभा निवडणुकीत ढवळाढवळ करण्याच्या प्रयत्नात, रशियाचा सनसनाटी दावा
14
गुरु आदित्य योग: ७ राशींना भाग्यकारक, येणी वसूल होतील; व्यवसायात नफा, नोकरीत पद-पगार वाढ!
15
TATA चा हा शेअर विकून बाहेर पडतायत गुंतवणूकदार; एक्सपर्ट म्हणाले, "अजून ४५% घसरणार..."
16
कोण आहेत संजीव गोएंका? कधीकाळी पुण्याच्या संघाचे मालक; आता KL Rahul वर संतापले
17
'या' अभिनेत्याने धुडकावली 'दिवार', 'शोले'ची ऑफर; त्याच्या नकारामुळे अमिताभ झाले शहेनशहा
18
"अजितदादांचे माहिती नाही, मी ठाकरेंना चांगलं ओळखतो"; फडणवीसांचा खोचक टोला
19
Air India Express ची ७४ उड्डाणं रद्द; २५ कर्मचाऱ्यांची नोकरी गेली, बाकींना 'हा' अल्टिमेटम
20
"ऐकून खरंच खूप दुःख होतं की...", पुण्यात होणाऱ्या मतदानाआधी प्राजक्ता माळीचा व्हिडीओ चर्चेत

रब्बी हंगाम संपत आला; पीककर्ज कधी मिळणार ?

By प्रशांत तेलवाडकर | Published: February 28, 2024 11:33 AM

रब्बी हंगाम संपत असून, बळीराजा एक ते दोन महिन्यांनंतर खरीप हंगामाच्या तयारीला लागेल.

छत्रपती संभाजीनगर : नवीन गहू, ज्वारीचे अडत बाजारात आगमन झाले आहे. सुरुवातीला आवक कमी असली तरी पुढील महिन्यात आवकमध्ये मोठी वाढ होईल. रब्बी हंगाम संपत असून, बळीराजा एक ते दोन महिन्यांनंतर खरीप हंगामाच्या तयारीला लागेल. दुसरीकडे अजूनही अनेक शेतकरी असे आहेत की, त्यांना पीक कर्जाची रक्कम मिळाली नाही, अजूनही प्रतीक्षा सुरू आहे.

रब्बीची १०७ टक्के पेरणीपावसाळ्यातील शेवटच्या टप्प्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे रब्बी पेरणीला वेग आला होता. छत्रपती सरासरी पेरणी क्षेत्र १३६८३० हेक्टर आहे. त्यापैकी प्रत्यक्ष पेरणी १४६५८९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. एकूण १०७.३ टक्के पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

उद्दिष्ट ८११ कोटींचे, वाटप केवळ २५० कोटीरब्बी हंगामात बँकांना ११६००० शेतकऱ्यांना ८११ कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्षात त्यापैकी फक्त २६ हजार शेतकऱ्यांना २५० कोटींचे पीककर्ज वाटप झाले. ६१ टक्केच उद्दिष्ट बँकांना पूर्ण करण्यात यश आले.

कोणत्या बँकेला किती उद्दिष्ट देण्यात आले होते.बँक             सभासद कर्जराष्ट्रीयीकृत बँका ४०८०० ३२७ कोटीखाजगी बँका ११८०० ८४ कोटीजिल्हा बँक ५०००० २९७ कोटीग्रामीण बँक १३४००            १०३ कोटी

कोणत्या बँकांनी प्रत्यक्षात किती पीककर्ज वाटप केलेबँक सभासद कर्जवाटपराष्ट्रीयीकृत बँक १६००० १३७ कोटीखाजगी बँक १४७२ ४७ कोटीजिल्हा बँक : ५००० २१ कोटीग्रामीण बँक : १२२१ १२ कोटी

त्यामुळे नवीन पीक कर्ज वाटप कमीआतापर्यंत १.७८ लाख शेतकऱ्यांनी १९०० कोटी रुपयांची पीककर्जाची परतफेड केली नाही. यामुळे बँकांना पीक कर्ज वाटपात उद्दिष्ट पूर्ण करता आले नाही. वार्षिक आधारावर केवळ ५ ते ८ टक्के शेतकरी आहेत जे पीक कर्जासाठी अर्ज करतात. जोपर्यंत विद्यमान शेतकरी त्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड करत नाहीत तोपर्यंत पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करणे बँकांना अशक्य आहे.- मंगेश केदार, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrop Loanपीक कर्ज