शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

अग्नीवीर भरतीसाठी आलेल्या तरुणांचा रेल्वे कर्मचाऱ्यांनी केला खिसा रिकामा

By संतोष हिरेमठ | Updated: August 30, 2022 16:04 IST

यासंदर्भात ट्विटरच्या माध्यमातून थेट केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या दाद मागण्यात आली आहे.

औरंगाबाद : अग्नीवीर सैन्य भरतीसाठी येणाऱ्या तरुणांची औरंगाबादरेल्वेस्टेशनवररेल्वे अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून दंडाच्या नावाखाली लूट करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात ट्विटरच्या माध्यमातून थेट केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या दाद मागण्यात आली आहे. याप्रकरणाची गंभीर दखल घेत रेल्वेने चौकशी सुरु केल्याचेही समजते.

हा सगळा प्रकार अजय धनजे नावाच्या तरुणाने ट्विटरवर नमूद केला आहे. यामध्ये औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर अग्नीवीर भरतीसाठी आलेल्या तरुणांकडून चुकीचे तिकट असल्याचे कारण पुढे करून रेल्वे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पैसे उकळल्याचा दावा केला आहे.

काय आहे ट्विटमध्ये: 

ट्विटमध्ये एक व्हिडिओ टाकण्यात आला आहे. परंतु त्यात केवळ आवाज येतो आणि कोणेही चित्र दिसत नाही. यात एक महिला तरुणाकडे पैसे मागत आहे. तसेच पैसे नाहीत असे म्हटल्यास गुन्हा दाखल केल्यास तिथे पैसे निघतात असेही महिला म्हणत आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेAgneepath Schemeअग्निपथ योजनाAurangabadऔरंगाबाद