शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्याची तयारी सुरू; महापालिका यंदा ऐतिहासिक नहर-ए-अंबरीचे पाणी वापरणार

By मुजीब देवणीकर | Updated: March 22, 2023 17:19 IST

हिमायत बागेच्या आसपास नहर-ए-अंबरीमधून १२ महिने शुद्ध पाणी वाहत असते.

छत्रपती संभाजीनगर : दरवर्षी उन्हाळ्यात शहराला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. पाणीटंचाईच्या झळा बसणाऱ्या नागरिकांकडून आंदोलने केली जातात. शहराला काही प्रमाणात तरी दिलासा मिळावा म्हणून ऐतिहासिक नहर-ए-अंबरीतील पाण्याचा वापर यंदा करण्यात येणार आहे. मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने यादृष्टीने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. 

जटवाडा येथील डोंगरातून विविध नहरींचा उगम होतो. शहरात तीन ते चारच नहर सध्या चांगल्या स्थितीत आहेत. उर्वरित नहरींची मागील काही वर्षांमध्ये प्रचंड तोडफोड करण्यात आली आहे. हिमायत बागेच्या आसपास नहर-ए-अंबरीमधून १२ महिने शुद्ध पाणी वाहत असते. या नहरीतून दररोज ४ ते ५ लाख लिटर पाण्याचा उपसा करून ते दिल्लीगेट येथील टाकीत आणण्यात येईल. विद्युत पंपाद्वारे पाणी उचलण्यात येणार आहे. त्यासाठी तातडीने स्वच्छतेची कामे हाती करण्याच्या सूचना कार्यकारी अभियंता एम. बी. काझी यांनी दिल्या आहेत. यावेळी उपअभियंता एम. एम. बाविस्कर, कनिष्ठ अभियंता आशिष वाणी, मोरे आदींची उपस्थिती होती.

जलशुद्धीकरण केंद्राचे काम सुरूहर्सूल तलावात मुबलक पाणी आहे. सध्या दररोज तलावातून दररोज ५ ते ७ एमएलडी पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. या पाण्यावर तब्बल १६ वॉर्डांची तहान भागविण्यात येत आहे. तलावातून अतिरिक्त पाणी घेण्यासाठी मनपाकडे जलशुद्धीकरण केंद्र नाही. नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कार्यकारी अभियंता एम. बी. काझी यांनी मंगळवारी जलशुद्धीकरण केंद्राच्या कामाचा तसेच पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका