शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

खरं काय ते सांगा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 00:11 IST

शहरातील कच-याच्या विल्हेवाटीसाठी काय नियोजन केले ते खरे सांगा? यासाठी कालबद्ध कार्यक्र्रम राबवा. तसेच रस्त्यावर कचरा फेकणाºयांवर, कचरा प्रक्रियेत अडथळा आणणा-यांवर कारवाई करण्याचे आदेश पालिकेच्या यंत्रणेला प्रधान सचिव नितीन करीर यांनी गुरुवारी दिले.

ठळक मुद्देप्रधान सचिव : कचराकोंडीविषयी औरंगाबाद मनपा अधिकाऱ्यांना प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील कच-याच्या विल्हेवाटीसाठी काय नियोजन केले ते खरे सांगा? यासाठी कालबद्ध कार्यक्र्रम राबवा. तसेच रस्त्यावर कचरा फेकणाºयांवर, कचरा प्रक्रियेत अडथळा आणणा-यांवर कारवाई करण्याचे आदेश पालिकेच्या यंत्रणेला प्रधान सचिव नितीन करीर यांनी गुरुवारी दिले. १६ फेबु्रवारीपासून शहरातील कचरा समस्येवर आजपर्यंत सचिव पातळीवर पाच बैठका झाल्या असून, कालबद्ध कार्यक्रम पालिकेला तयार करता आलेला नाही.नगरविकास खात्याचे प्रधान सचिव करीर यांनी गुरुवारी विभागीय आयुक्तालयात तासभर कच-याच्या समस्येबाबत पालिकेने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. शिवाय यंत्रणेची उलटतपासणीदेखील केली. त्यांनी केलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना मनपा प्रशासनाच्या अधिकाºयांची भंबेरी उडाली. १०० टक्के कचºयाचे वर्गीकरण करण्यासाठी शुक्रवारपासून सुरुवात करण्याचा शब्द घनकचरा व्यवस्थापन विभागाने प्रधान सचिवांना दिला. ७६ दिवसांपासून कचºयाची समस्या धुमसत असून, १४८ दिवसांचा कालबद्ध कार्यक्रम नारेगाव-मांडकीतील आंदोलन सुरू असताना मनपाने सादर केला होता.रस्त्यांवर कचरा दिसत नसला तरी ओला-सुका असे वर्गीकरण होत नाही. रस्त्यावर कचरा टाकणाºयांवर दंडात्मक कारवाई करा. सरकारी कार्यालयात डस्टबिन ठेवा. फळ विक्रेते, टपरीधारकांना डस्टबिन ठेवण्याची सक्ती करा. कचरा प्रक्र्रियेत अडथळा निर्माण करणाºयांवर कारवाई करण्याच्या सूचना बैठकीत पुढे आल्या.बैठकीस विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर, प्रभारी मनपा आयुक्त उदय चौधरी, अप्पर आयुक्त शिवानंद टाकसाळे, उपायुक्त वर्षा ठाकूर, उपसंचालक रिता मेत्रेवार, अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, शहर अभियंता एस. डी. पानझडे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे आदी अधिकारी उपस्थित होते.प्रधान सचिवांनी केलेल्या सूचनाआठ दिवसांत वॉर्ड अधिकारी, कचरा वेचकांच्या माध्यमातून मनपाने घरोघरी जावे. ओला कचरा दरदिवशी गोळा करण्यात येईल. मात्र सुका कचरा आठवड्यातील ठराविक दिवशीच गोळा करण्यात येईल, याची सूचना नागरिकांना द्यावी. खाद्यपदार्थ, आईस्क्रीम, रसवंती, व्यावसायिक व इतर विक्रेत्यांना ओला, सुका कचरा स्वतंत्ररीत्या संकलित करण्यासाठी दोन वेगवेगळ्या कचरापेट्या ठेवणे बंधनकारक करावे.पावसाळ्याच्या आधी सर्व नाल्यांजवळ साचलेल्या कचºयाची विल्हेवाट लावावी. उघड्यावर कचरा फेकणाºयांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.१०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाºया गृहनिर्माण संस्था, व्यापारी, खाजगी, आस्थापना, कृषी उत्पन्न बाजार समिती, हॉटेल व्यावसायिक यांच्यामार्फ त कचºयाची योग्य शास्त्रीय विल्हेवाट लावल्या जात नसेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद