शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

बदल्यांच्या आदेशासाठी शिक्षक ताटकळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 12:38 AM

सर्व संवर्गाच्या शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश येणार असल्याचे सांगितल्याने शिक्षकांनी हिंगोली येथे सर्व शिक्षा अभियानच्या कार्यालयासमोर एकच गर्दी केली होती. मात्र रात्री आठ वाजेपर्यंत ताटकळत बसल्यानंतरही कोणताच आदेश हाती न पडल्याने दुचाकीवरून आलेले शिक्षक कुडकुडत आपल्या गावाकडे निघाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सर्व संवर्गाच्या शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश येणार असल्याचे सांगितल्याने शिक्षकांनी हिंगोली येथे सर्व शिक्षा अभियानच्या कार्यालयासमोर एकच गर्दी केली होती. मात्र रात्री आठ वाजेपर्यंत ताटकळत बसल्यानंतरही कोणताच आदेश हाती न पडल्याने दुचाकीवरून आलेले शिक्षक कुडकुडत आपल्या गावाकडे निघाले होते.शिक्षक संवर्ग १ व २ च्या २0५ च्या अगोदरच बदल्या झालेल्या आहेत. संवर्ग ३ व ४ च्या १८८३ जणांचे अर्ज काही दिवसांपूर्वी भरून घेतले होते. त्यातील काही दिवस तर दिवाळीत गेले. काही शिक्षकांनी दिवाळीतही सायबर कॅफेमध्ये मुक्काम ठोकून हा अर्ज भरण्याची कवायत केली. यातही पाच दिवस तर सर्व्हरच बंद होते. त्यानंतर ते सुरू झाले तरीही अर्ज अपलोड होत नव्हते. शिक्षकांनी आठ-आठ तास एकाच जागी ताटकळत बसून अर्ज भरले. तरीही अनेक शिक्षकांचे अर्ज भरायचे राहूनच गेले होते. त्यामुळे त्यांना अर्ज भरण्याची संधी देण्यासाठी दोनदा मुदतवाढ देण्याची वेळ शिक्षण विभागावर आली होती. विशेष म्हणजे शिक्षकांकडून सक्तीने अर्ज भरून घेण्यात आले. शिक्षण विभागाकडूनही यासाठी तगादा लावला जात होता. तर कॅफेवर जवळपास हजार रुपयांचा फटका सोसावा लागला. या सर्व प्रकारात शिक्षकांची मोठी दैना झाली. आता शिक्षकांची यातून सुटका होईल, आज बदल्यांचे आदेश हाती पडतील, या आशेने तीनशे ते चारशे शिक्षक सर्व शिक्षा अभियानाच्या कक्षासमोर जमले होते. जि.प.मैदानावर यात मोठी गर्दी झाली होती. मात्र रात्री आठ वाजेपर्यंत शिक्षणाधिकारी डी.के. इंगोले, बीईओ नांदे, माने, थोरात आदी हजर होते. मात्र आदेश काही आले नव्हते.