शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

पैठण रोडवर टँकरने रिक्षाला चिरडले ; ९ जणांचा मृत्‍यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 19:59 IST

: पैठण रोडवरील गेवराई तांड्याजवळ सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पाण्याच्या टँकरने रिक्षाला चिरडल्याने झालेल्या भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला.

औरंगाबाद : पैठण रोडवरील गेवराई तांड्याजवळ सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पाण्याच्या टँकरने रिक्षाला चिरडल्याने झालेल्या भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला. तर, दोघे गंभीर जखमी आहेत. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शहराजवळील गेवराई तांड्याजवळ संध्याकाळी सहाच्या सुमारास एका पाण्याच्या  टँकरचे  ब्रेक निकामी झाल्याने अनियंत्रित झाले. यातच समोरून येणाऱ्या एका अपे रिक्षाला चिरडत ते पुढे गेले. अपे रिक्षावर टँकर चढल्याने त्यातील प्रवासी दबले गेले. नागरिकांनी बचाव कार्य करत जखमींना बाहेर काढले. जखमींना तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथेच उपचारा दरम्यान ९ जणांचा मृत्यू झाला. तर  इतर दोघे गंभीर जखमी आहेत त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

टॅग्स :Accidentअपघातgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीDeathमृत्यू