शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

विभागीय चौकशीत मराठवाड्यातील २३६ अधिकाऱ्यांवर टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 12:38 IST

मराठवाड्यातील २३६ अधिकाऱ्यांची वेगवेगळ्या प्रकरणांत विभागीय चौकशीची टांगती तलवार आहे. चौकशीमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश असल्यामुळे अत्यंत बारकाईने चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद : मराठवाड्यातील २३६ अधिकाऱ्यांची वेगवेगळ्या प्रकरणांत विभागीय चौकशीची टांगती तलवार आहे. चौकशीमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश असल्यामुळे अत्यंत बारकाईने चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

उस्मानाबादमधील सर्वाधिक ५६ अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. त्याखालोखाल औरंगाबादमधील ३९ तर परभणीतील ३४ प्रकरणांत चौकशीची प्रकरणे हाताळली जात आहेत. बीडमधील २८ तर जालन्यातील २६, नांदेडच्या १७ आणि लातूरच्या १६ प्रकरणांचा यामध्ये  समावेश आहे.  मराठवाड्यातील एकूण ६ प्रकरणे कोर्टापर्यंत गेली आहेत. २२ प्रकरणे विभागीय चौकशी अधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहेत.  या चौकशीमध्ये उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, लेखापाल, हजेरी सहायक आदींचा समावेश आहे.विभागीय स्तरावरून चौकशी होत असल्यामुळे प्रकरणाचा निपटारा तातडीने होत नसल्यामुळे सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची पेन्शन मंजूर झालेली नाही. त्यामुळे अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार कायम आहे. काही चौकशींची प्रकरणे तर १९९० पासून तशीच  पडून असल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहेत. 

चौकशीची प्रकरणे जिल्हा          एकूण    जिल्हास्तर  विभागीय   शासनस्तरऔरंगाबाद    ३९               २१              ३               ५नांदेड           १७               ०८               ०               ४हिंगोली        २०               १०               ०               १०उस्मानाबाद    ५६            ३१               ४               १८बीड                २८            १३               ६               ६जालना           २६           १३               १               ३लातूर              १६          ०६               २               १परभणी            ३४          २१             १                ६एकूण             २३६        १२३           १७             ५३

जिल्हास्तरावर १२३ प्रकरणांत चौकशी सुरू आहे. आयुक्तस्तरावर १७, शिक्षा प्रक्रियेत ५ प्रकरणे आली आहेत. शासनस्तरावर ५३ प्रकरणांची चौकशी सुरू आहे. वर्षभरात फक्त १० प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. 

टॅग्स :MarathwadaमराठवाडाEmployeeकर्मचारीState Governmentराज्य सरकार