शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

माेसंबीने केले शेतकऱ्यांना आनंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 15:45 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीत मोसंबी मार्केटमध्ये मोसंबी येण्यास सुरूवात झाली असून शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत असल्याचे समाधानकारक चित्र आहे. अतिवृष्टीमुळे आवक घटल्याने चांगल्या दर्जाची मोसंबी बाजारात उपलब्ध नाही. त्यामुळे उत्कृष्ट प्रतीच्या मोसंबीला साधारण २० ते ३० हजार रूपये प्रतिटन दर मिळत आहे.

अनिल मेहेत्रे

पाचोड : कृषी उत्पन्न बाजार समितीत मोसंबी मार्केटमध्ये मोसंबी येण्यास सुरूवात झाली असून शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत असल्याचे समाधानकारक चित्र आहे. अतिवृष्टीमुळे आवक घटल्याने चांगल्या दर्जाची मोसंबी बाजारात उपलब्ध नाही. त्यामुळे उत्कृष्ट प्रतीच्या मोसंबीला साधारण २० ते ३० हजार रूपये प्रतिटन दर मिळत आहे.

यातून शेतकऱ्यांच्या हातात अपेक्षित उत्पन्न येत असून सध्या मोसंबी मार्केटमध्ये दीडशे ते दोनशे टन मोसंबी  शेतकरी विक्रीसाठी आणत आहेत.  पाचोडच्या मोसंबी मार्केटमध्ये आंबेबहार खरेदीसाठी दोन महिन्यांपुर्वी सुरूवात झाली. स. ११ वा.  व्यापारी जमा  झाल्यानंतर माेसंबी विक्रीसाठी बोली  सुरू होते. सध्या आवक कमी असल्याने चांगल्या प्रतीच्या मोसंबीला २० ते ३० हजार रूपये दर मिळत असून महिन्याभरापुर्वी हाच  भाव १५ ते २०  हजारांच्या घरात होता.

राज्यासह बाहेर ठिकाणांहूनही व्यापारी मोसंबीच्या खरेदीसाठी परिसरात येत आहेत. परिसरातील बहुतांश शेतकरी आपली मोसंबी  विक्रीसाठी  आणत आहेत. स्थानिक  पातळीवर चांगला भाव मिळत असून वाहतूक खर्चसुद्धा कमी लागत असल्याने शेतकरी पाचोडच्या माेसंबी मार्केटला प्राधान्य  देत आहेत. या मोसंब्यांना मुंबई, आंध्र प्रदेश, कोलकाता, बिहार, दिल्ली येथून चांगली मागणी आहे. 

टॅग्स :MarketबाजारFarmerशेतकरीfruitsफळे