शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

कचऱ्यावर प्रक्रियेसाठी नेमलेल्या कंपनीच्या प्रस्तावास स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 18:24 IST

या प्रकाराची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे सभापतींचे आदेश

ठळक मुद्देकंपनीने नगर येथे बोगस खत तयार केल्याचा आरोप कंपनी अहमदनगर येथे कचरा प्रक्रियेचे काम करते

औरंगाबाद : हर्सूल येथे दीडशे मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पुणे येथील पी.एस. जाधव या खाजगी कंपनीला काम देण्यात आले. या कामाच्या मंजुरीसाठी माहापालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर प्रस्ताव ठेवला. मागील दोन महिन्यांपासून प्रस्ताव स्थायी समितीमध्ये रखडला आहे. सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा विषय स्थगित करण्यात आला. 

जाधव यांची कंपनी अहमदनगर येथे 100 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम करीत आहे. या कंपनीने बोगस खत तयार केल्याचा आरोप असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मनपा प्रशासनाने कोणतीही खातरजमा न करता कोट्यावधी रुपये खर्च करून कंपनीला काम देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा असे आदेश सभापती जयश्री कुलकर्णी यांनी प्रशासनाला दिले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabadऔरंगाबाद