शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

कचऱ्यावर प्रक्रियेसाठी नेमलेल्या कंपनीच्या प्रस्तावास स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 18:24 IST

या प्रकाराची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे सभापतींचे आदेश

ठळक मुद्देकंपनीने नगर येथे बोगस खत तयार केल्याचा आरोप कंपनी अहमदनगर येथे कचरा प्रक्रियेचे काम करते

औरंगाबाद : हर्सूल येथे दीडशे मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पुणे येथील पी.एस. जाधव या खाजगी कंपनीला काम देण्यात आले. या कामाच्या मंजुरीसाठी माहापालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर प्रस्ताव ठेवला. मागील दोन महिन्यांपासून प्रस्ताव स्थायी समितीमध्ये रखडला आहे. सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा विषय स्थगित करण्यात आला. 

जाधव यांची कंपनी अहमदनगर येथे 100 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम करीत आहे. या कंपनीने बोगस खत तयार केल्याचा आरोप असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मनपा प्रशासनाने कोणतीही खातरजमा न करता कोट्यावधी रुपये खर्च करून कंपनीला काम देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा असे आदेश सभापती जयश्री कुलकर्णी यांनी प्रशासनाला दिले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabadऔरंगाबाद