शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

जावयाची सासर्‍याच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 13:49 IST

सासर्‍याच्या घरी जावयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास वडगाव कोल्हाटी येथील साई वैभवनगरी येथे घडली.

औरंगाबाद : सासर्‍याच्या घरी जावयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास वडगाव कोल्हाटी येथील साई वैभवनगरी येथे घडली.

राहुल गोपीनाथ तायडे (३२, रा. सीतानगर, वडगाव कोल्हाटी) असे आत्महत्या करणार्‍या जावयाचे नाव आहे. राहुल व त्याचा साला विशाल शेंडकर हे दोघे खिडक्या व दरवाजे बसविण्याचे काम करतात. राहुल तायडे, विशाल शेंडकर व दुकानात काम करणार्‍या एका कामगाराने सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास हॉटेलमध्ये सोबत जेवण केले. जेवणानंतर राहुलने साला विशाल यास मी तुमच्या घरी जाऊन आराम करतो, असे सांगून सासरी गेला होता. यानंतर अर्ध्यातासाने विशाल हा घरी गेला तेव्हा मेव्हणा राहुलने गळफास घेतलेला दिसला.

घाबरलेल्या विशालने आरडाओरडा करून शेजार्‍याच्या मदतीने मेव्हण्यास खाली उतरविले. एमआयडीसी वाळूज पोलिसांना घटनेची माहिती दिली. फौजदार संतोष कसबे, सहा. फौजदार एस.आर. सुरडकर व पोलीस कर्मचार्‍यांनी राहुलला शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. 

पत्नी व सासू-सासरे लग्नासाठी बाहेरगावीराहुल तायडे हा पत्नी शीतल व मुलगा श्लोक (३) यांच्यासह वडगावच्या सीतानगरात वास्तव्यास आहे. एका नातेवाईकाचे अंबड (ता. जामखेड) येथे लग्न असल्यामुळे शीतल मुलाला सोबत घेऊन आपल्या आई-वडिलांसह रविवारी गावी गेली होती. राहुल व त्याचा साला विशाल शेंडकर हे दोघे घरी होते. सोमवारी दुपारी जेवणानंतर राहुल आराम करण्याच्या बहाण्याने विशालच्या घरी गेला होता. तेथे त्याने पलंगावर खुर्ची ठेवून छताला पडद्याने बांधून गळफास घेतला. 

पोलिसाकडून शोध सुरूपोलीस पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. मृताच्या खिशात व घरात काहीही सापडले नाही. फौजदार संतोष कसबे यांनी मृताचा मोबाईल तपासणीसाठी ताब्यात घेतला. त्याने आत्महत्या का केली याचा तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी सांगितले.