शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पावसातही विद्यार्थ्यांचे उपोषण सुरूच; विद्यापीठातील ग्रंथालये, वसतिगृहे सुरु करण्याच्या मागणीवर ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 15:08 IST

Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabad युजीसीने आदेश दिल्यानंतरही प्रशासनाने विद्यापीठ नियमित सुरू केलेले नाही, असे विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देमागण्यांवर प्रशासनाने लेखी द्यावे यावर आंदोलक ठाम

औरंगाबाद : विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर ६ रोजी दुपारी १२ वाजेपासून विद्यार्थी संघटनेने ठिय्या आंदोलनास सुरुवात केली. प्रशासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्याने विद्यार्थी कृती समितीने आंदोलन अधिक उग्र करीत गुरुवारपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. शुक्रवारी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी रिमझिम पाऊस सुरु असतानाही विद्यार्थ्यांचे उपोषण सुरूच आहे. 

युजीसीने आदेश दिल्यानंतरही प्रशासनाने विद्यापीठ नियमित सुरू केलेले नाही, असे विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे. विद्यार्थी संघटनेने विद्यापीठ प्रशासनालाही निवेदन दिले. विद्यापीठ प्रशासनाने गुरुवारी आंदोलनकर्त्यांशी भेट घेतली. वसतिगृहे, ग्रंथालये सुरू करणे हे जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारित आहे. त्यामुळे जोपर्यंत त्यांचा निर्णय येणार नाही, तोपर्यंत ग्रंथालये व वसतिगृहे सुरू होणार नाहीत. तसेच जोपर्यंत महाराष्ट्र शासनाचे आदेश येणार नाहीत, तोपर्यंत तासिका सुरू होऊ शकत नाहीत, असे प्रशासनातर्फे आंदोलक विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.

जोपर्यंत आम्हाला लेखी काही देण्यात येत नाही आणि विद्यापीठ जोपर्यंत पूर्णवेळ सुरू होणार नाही, तोपर्यंत आम्ही सर्व बेमुदत उपोषण करणार आहोत, असे अमोल खरात, दीक्षा पवार, लोकेश कांबळे, श्रद्धा खरात, रामेश्वर पाटील, पांडुरंग भुतेकर यांनी सांगितले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादagitationआंदोलनStudentविद्यार्थी