शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

नायगाव येथील विहिरीचे काम बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 21:39 IST

पैठणखेडा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत नायगाव शिवारातील गट क्र. ८ मध्ये एच.एम कंपनीत अनधिकृत विहिरीचे काम सुरू असून, ब्लास्टिंगमुळे जवळील घरांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे विहिरीचे काम थांबविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

चितेगाव : पैठणखेडा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत नायगाव शिवारातील गट क्र. ८ मध्ये एच.एम कंपनीत अनधिकृत विहिरीचे काम सुरू असून, ब्लास्टिंगमुळे जवळील घरांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे विहिरीचे काम थांबविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

नायगाव शिवारात एच.एम.कंपनी परिसरात खोदकाम सुरू असलेल्या विहिरीपासून दोनशे फुटांवर दगडीखाण असून, येथून गावातील नागरिक पाण्याचा वापर करत आहे. तर जनावरांना याच ठिकाणी तहान भागवावी लागते. नुकतेच कंपनीने घेत असलेल्या विहिरीमुळे या खदाणीतील पाणी झपाट्याने कमी होण्याची शक्यता आहे. विहिरी परिसरात लोकवस्ती असून खोदकाम व ब्लास्टिंग दरम्यान जवळील घरांना धोका निर्माण झाला आहे.

पैठणखेडा ग्रामपंचायतीने सदरील काम बंद करण्याच्या मागणीचे निवेदन पैठणचे तहसीलदार, गटविकास अधिकारी व विभागीय अधिकाऱ्यांना दिले आहे. यावर उपसरपंच मंजू राघुर्डे, माजी सरपंच भानुदास गायकवाड, ज्ञानेश्वर राघुर्डे, रमेश गायकवाड, मच्छिंद्र महाजन, सतीश राघुर्डे, उत्तम गायकवाड आदी ग्रामस्थांच्या सह्या आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादwater scarcityपाणी टंचाई