शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून सोडलेले पाणी थांबवा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 17:41 IST

जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातुन सध्या शेती व परळी थर्मलसाठी पाणी सोडले आहे.

जायकवाडी (औरंगाबाद ) : जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातुन सध्या शेती व परळी थर्मलसाठी पाणी सोडले आहे. यामुळे धरण साठा कमी होत असल्याने ते त्वरित बंद करावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज सकाळी आंदोलन केले. 

20 सप्टेंबर पासून  जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातुन 1200 क्युसेक वेगाने शेती, परळी थर्मल व परभणीकडे पाणी सोडण्यात आले आहेत. यामुळे धरण साठ 27 टक्यावर आला असून हे पाणी तत्काळ बंद करण्यात यावे अशी मागणी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली. अद्नोल्कानी पैठण-औरंगाबाद रोड वरील कातपुरजवळील डाव्या कालव्यावर जाऊन आंदोलन केले. यानंतर अधिक्षक अभियंता संजय भर्गोदेव यांनी आंदोलकांशी भ्रमणध्वनीवर संपर्क करून पाणी दोन दिवसात बंद करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच आज 400 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येईल अशी माहिती दिली शाखा अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाagitationआंदोलन