शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून सोडलेले पाणी थांबवा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 17:41 IST

जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातुन सध्या शेती व परळी थर्मलसाठी पाणी सोडले आहे.

जायकवाडी (औरंगाबाद ) : जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातुन सध्या शेती व परळी थर्मलसाठी पाणी सोडले आहे. यामुळे धरण साठा कमी होत असल्याने ते त्वरित बंद करावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज सकाळी आंदोलन केले. 

20 सप्टेंबर पासून  जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातुन 1200 क्युसेक वेगाने शेती, परळी थर्मल व परभणीकडे पाणी सोडण्यात आले आहेत. यामुळे धरण साठ 27 टक्यावर आला असून हे पाणी तत्काळ बंद करण्यात यावे अशी मागणी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली. अद्नोल्कानी पैठण-औरंगाबाद रोड वरील कातपुरजवळील डाव्या कालव्यावर जाऊन आंदोलन केले. यानंतर अधिक्षक अभियंता संजय भर्गोदेव यांनी आंदोलकांशी भ्रमणध्वनीवर संपर्क करून पाणी दोन दिवसात बंद करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच आज 400 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येईल अशी माहिती दिली शाखा अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाagitationआंदोलन