शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
3
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
7
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
8
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
9
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
10
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
11
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
12
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
13
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
14
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
15
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
16
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
17
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
18
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
19
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
20
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून सोडलेले पाणी थांबवा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 17:41 IST

जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातुन सध्या शेती व परळी थर्मलसाठी पाणी सोडले आहे.

जायकवाडी (औरंगाबाद ) : जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातुन सध्या शेती व परळी थर्मलसाठी पाणी सोडले आहे. यामुळे धरण साठा कमी होत असल्याने ते त्वरित बंद करावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज सकाळी आंदोलन केले. 

20 सप्टेंबर पासून  जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातुन 1200 क्युसेक वेगाने शेती, परळी थर्मल व परभणीकडे पाणी सोडण्यात आले आहेत. यामुळे धरण साठ 27 टक्यावर आला असून हे पाणी तत्काळ बंद करण्यात यावे अशी मागणी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली. अद्नोल्कानी पैठण-औरंगाबाद रोड वरील कातपुरजवळील डाव्या कालव्यावर जाऊन आंदोलन केले. यानंतर अधिक्षक अभियंता संजय भर्गोदेव यांनी आंदोलकांशी भ्रमणध्वनीवर संपर्क करून पाणी दोन दिवसात बंद करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच आज 400 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येईल अशी माहिती दिली शाखा अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाagitationआंदोलन