शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादसाठी विमानसेवा वाढविण्याच्या दिशेने पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 18:37 IST

नागरी उड्डयन मंत्रालयाच्या हालचालींना वेग

ठळक मुद्देमागणीनुसार औरंगाबादहून सेवा सुरू करण्याचा प्रयत्नअनियमिततेमुळे उद्योग, पर्यटनासह अनेक क्षेत्रांना फटका

औरंगाबाद : औरंगाबादहूनविमानसेवा वाढविण्याच्या दृष्टीने काम सुरू असल्याची माहिती नागरी उड्डयन मंत्रालयाने मंगळवारी टिष्ट्वट करून दिली. त्यामुळे चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानसेवा वाढविण्याच्या दृष्टीने पाऊल पडल्याचे दिसत आहे. 

नागरी उड्डयन मंत्रालयाने मंगळवारी टष्ट्वीट करून औरंगाबादहून विमानसेवा वाढविण्याच्या दृष्टीने काम सुरू असल्याची माहिती दिली. मागणीचा विचार क रून कंपन्यांकडून विमानसेवा सुरू केली जाईल, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.गेल्या काही वर्षांत औरंगाबादहून सुरू असलेली विमाने बंद पडली. दोन महिन्यांपूर्वी जेट एअरवेजची मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमानसेवा बंद पडली. यापूर्वी औरंगाबादहून सुरू असलेली स्पाईस जेटची विमानसेवा बंद झाली होती. सध्या एअर इंडिया, ट्रूजेट या दोन कंपन्यांकडून विमानसेवा दिली जात आहे. या कंपन्यांमुळे दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद शहराबरोबर विमान हवाई सेवेने जोडलेले आहे. शहराची कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी  आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण यांच्याकडून पाठपुरावा सुरू आहे.

इंडिगो एअरलाईन्स, डेक्कन एव्हिएशनसह झूम एअर या कंपन्यांनी औरंगाबादहून विमान सुरू करण्यास रुची दर्शविली होती. औरंगाबाद-दिल्लीसाठी विमानसेवा सुरू करण्यास झूम एअरने प्रस्तावही डीजीसीएकडे सादर केला होता. कंपनीने त्यांच्या संकेतस्थळावर औरंगाबाद-दिल्ली मार्गाची नोंद करून विमानसेवा सुरू होणार असल्याचे संकेतही दिले होते; परंतु प्रत्यक्षात या विमान  कंपन्यांची प्रतीक्षाच आहे.

विमानसेवेच्या अनियमिततेमुळे उद्योग, पर्यटनासह अनेक क्षेत्रांना फटकाचिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाने सोयीसुविधांत देशभरात भरारी घेतली आहे; परंतु हवाई कनेक्टिव्हिटीत विमानतळ मागेच आहे. ४जेट एअरवेजचे विमान बंद झाल्याने अनेक उद्योग, पर्यटनासह अनेक क्षेत्रांना फटका बसत आहे. त्यामुळे औरंगाबादहून विमानसेवा वाढविण्याची मागणी होते आहे.    

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळairplaneविमानAurangabadऔरंगाबाद