शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

औरंगाबादसाठी विमानसेवा वाढविण्याच्या दिशेने पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 18:37 IST

नागरी उड्डयन मंत्रालयाच्या हालचालींना वेग

ठळक मुद्देमागणीनुसार औरंगाबादहून सेवा सुरू करण्याचा प्रयत्नअनियमिततेमुळे उद्योग, पर्यटनासह अनेक क्षेत्रांना फटका

औरंगाबाद : औरंगाबादहूनविमानसेवा वाढविण्याच्या दृष्टीने काम सुरू असल्याची माहिती नागरी उड्डयन मंत्रालयाने मंगळवारी टिष्ट्वट करून दिली. त्यामुळे चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानसेवा वाढविण्याच्या दृष्टीने पाऊल पडल्याचे दिसत आहे. 

नागरी उड्डयन मंत्रालयाने मंगळवारी टष्ट्वीट करून औरंगाबादहून विमानसेवा वाढविण्याच्या दृष्टीने काम सुरू असल्याची माहिती दिली. मागणीचा विचार क रून कंपन्यांकडून विमानसेवा सुरू केली जाईल, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.गेल्या काही वर्षांत औरंगाबादहून सुरू असलेली विमाने बंद पडली. दोन महिन्यांपूर्वी जेट एअरवेजची मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमानसेवा बंद पडली. यापूर्वी औरंगाबादहून सुरू असलेली स्पाईस जेटची विमानसेवा बंद झाली होती. सध्या एअर इंडिया, ट्रूजेट या दोन कंपन्यांकडून विमानसेवा दिली जात आहे. या कंपन्यांमुळे दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद शहराबरोबर विमान हवाई सेवेने जोडलेले आहे. शहराची कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी  आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण यांच्याकडून पाठपुरावा सुरू आहे.

इंडिगो एअरलाईन्स, डेक्कन एव्हिएशनसह झूम एअर या कंपन्यांनी औरंगाबादहून विमान सुरू करण्यास रुची दर्शविली होती. औरंगाबाद-दिल्लीसाठी विमानसेवा सुरू करण्यास झूम एअरने प्रस्तावही डीजीसीएकडे सादर केला होता. कंपनीने त्यांच्या संकेतस्थळावर औरंगाबाद-दिल्ली मार्गाची नोंद करून विमानसेवा सुरू होणार असल्याचे संकेतही दिले होते; परंतु प्रत्यक्षात या विमान  कंपन्यांची प्रतीक्षाच आहे.

विमानसेवेच्या अनियमिततेमुळे उद्योग, पर्यटनासह अनेक क्षेत्रांना फटकाचिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाने सोयीसुविधांत देशभरात भरारी घेतली आहे; परंतु हवाई कनेक्टिव्हिटीत विमानतळ मागेच आहे. ४जेट एअरवेजचे विमान बंद झाल्याने अनेक उद्योग, पर्यटनासह अनेक क्षेत्रांना फटका बसत आहे. त्यामुळे औरंगाबादहून विमानसेवा वाढविण्याची मागणी होते आहे.    

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळairplaneविमानAurangabadऔरंगाबाद