शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
3
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
4
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
5
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
6
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
7
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले
8
यूएई सामन्याआधी केलेलं नाटक पाकिस्तानच्या अंगलट, आयसीसीनं पाठवला ईमेल!
9
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
10
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
11
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
12
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
14
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
15
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
16
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
17
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
18
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
19
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
20
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर

जालना रोडवर भरधाव कारने रिक्षाला उडवले; रिक्षातील ६ जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 11:49 IST

मृतात एका लहान मुलाचा समावेश

औरंगाबाद : जालना रोडवरील शेकटा गावाजवळ भरधाव कारने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघात रिक्षातील चारजण जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी ९:४५ वाजेदरम्यान घडली. दरम्यान, उपचार सुरु असलेल्या दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती आहे.

याबाबतची प्राथमिक माहिती अशी की, शेकटा गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने औरंगाबादवरून जालन्याकडे जाणारी एक भरधाव कार दुभाजकावर आदली. कारचा वेग जास्त असल्याने कार दुभाजकावर चढून रस्ताच्या विरुद्ध दिशेला गेली. याच दरम्यान, जालन्याकडून औरंगाबादकडे निघालेल्या एका अपेरिक्षावर कार आदळली. यात अपेरिक्षा चकनाचूर झाला असून यातील चारजण जागीच ठार झाले आहेत. मृतांमध्ये दोन पुरुष, एक महिला व एका लहान मुलाचा समावेश आहे. दिनेश रामलाल जाधव (३२ ) , रेणुका दिनेश जाधव (२६ ) , वंदना गणेश जाधव (२८ ) , सोहम गणेश जाधव (९ ) अशी मृतांची नावे असून सर्वजण जालना येथील रहिवासी आहेत. दरम्यान, उपचार सुरु असताना अतुल गणेश जाधव (६महीने),कारमधील संजय हरकचंद बिलाल या दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती आहे.

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू