शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

सौरऊर्जेवर चालणारे ‘नालेसफाई यंत्र’

By admin | Updated: July 20, 2016 00:29 IST

औरंगाबाद : पावसाळ्यात पहिला पाऊस होताच, वेगवेगळ्या प्रकारचा कचरा अडकून शहरातील नदी व नाले चोकअप होतात. यातूनच पीईएस पॉलिटेक्निकच्या चार विद्यार्थ्यांना एक कल्पना सुचली.

औरंगाबाद : पावसाळ्यात पहिला पाऊस होताच, वेगवेगळ्या प्रकारचा कचरा अडकून शहरातील नदी व नाले चोकअप होतात. यातूनच पीईएस पॉलिटेक्निकच्या चार विद्यार्थ्यांना एक कल्पना सुचली. त्यातूनच त्यांनी आॅटोमॅटिक नालेसफाई यंत्र तयार केले. हे यंत्र विजेवर किंवा सोलार ऊर्जेवरही चालू शकते. नगरपालिका, महानगरपालिका व जिल्हा परिषद या संस्थांना हे नालेसफाई यंत्र उपयोगी पडणारे आहे. शेख यासीर मोहम्मद फरहान, मोहम्मद झोएब लईक अहमद, मोहम्मद अब्दुल मोहीमब, कादरी मोहम्मद उनझर, मोहम्मद अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे चारही जण पॉलिटेक्निकच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहेत. शहरातील नाल्यांच्या कठड्यावर उभे राहून, निरीक्षण केले असता पॉलिथिन, प्लास्टिक, पानकापड इत्यादी कचऱ्याने तुडुंब भरलेले दिसतात. या नाल्यांच्या निरीक्षणावरून या विद्यार्थ्यांच्या मनात ही कल्पना आली. ती कल्पना त्यांनी आपल्या शिक्षकांना सांगितली. प्राचार्य टी.ए. कदम व विभागप्रमुख आशिष गायकवाड यांनी ती कल्पना सत्यात उतरविण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. हे नालेसफाई यंत्र विद्यार्थ्यांनी अत्यंत माफक किमतीत निर्माण केले आहे. हे यंत्र चालविण्यासाठी त्यास सोलार पॅनल बसविण्यात आले आहे. तसेच त्याला इलेक्ट्रॉनिक मोटारही फीट केलेली आहे. हे यंत्र वीज व सौरऊर्जेवरही चालू शकते. यंत्रास नाल्यावर सिवरेजच्या चेंबरमध्ये व नदीच्या प्रवाहात बसविल्यास वाहून येणारे पॉलिथिन, प्लास्टिक आदी कचरा हे यंत्र सेन्सरद्वारे डिटेक्ट करते. यंत्रावर असलेल्या सेन्सरमुळे ते सुरूहोते. अडकलेला कचरा चेन डायव्ह लिफटरच्या साह्याने बाहेर फेकला जातो. नालेसफाई, सिवरेज चोकअपच्या समस्यांसाठी हे यंत्र खूपच उपयुक्त आहे.