शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

स्मार्ट सिटीचे स्वप्न ‘स्मार्ट सिटीझन’ साकारणार; औरंगाबाद महापालिका नागरिकांना देणार प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 18:08 IST

नागरिकांना त्यांची सामाजिक जबाबदारी आणि कर्तव्याची जाणीव झाल्याशिवाय शहराची ओळख ‘स्मार्ट’होऊ शकत नाही.

ठळक मुद्देऔरंगाबाद महापालिका ‘स्मार्ट सिटीझन’ घडवणारएमजीएम, औरंगाबाद फर्स्टचा राहणार सहभाग

औरंगाबाद : नागरिकांना ‘स्मार्ट सिटीझन’करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. स्मार्ट सिटीझनसाठी त्यांना प्रशिक्षित करून बॅच देण्यात येणार आहेत. भारतात पहिल्यांदाच औरंगाबाद मनपाने हाती घेतलेल्या या अभिनव उपक्रमात महात्मा गांधी मिशन (एमजीएम) हॉस्पिटल आणि औरंगाबाद फर्स्ट टीमने सहभाग घेण्याची तयारी दर्शविली असल्याची माहिती प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली.

स्मार्ट सिटी प्रकल्प राबविणे केवळ पायाभूत विकासापुरते मर्यादित नाही. नागरिकांना त्यांची सामाजिक जबाबदारी आणि कर्तव्याची जाणीव झाल्याशिवाय शहराची ओळख ‘स्मार्ट’होऊ शकत नाही. नागरिकांना ‘स्मार्ट’ करण्यासाठी मनपाने त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी मेगा मोहीम हाती घेतली आहे. एमजीएम मेडिकल कॉलेजचे उपअधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांनी रविवारी सायंकाळी या मोहिमेच्या अंमलबजावणीविषयी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे सादरीकरण केले. औरंगाबाद फर्स्ट उमेदवारांची नोंदणी आणि एमजीएमशी समन्वय ठेवेल. एमजीएम रुग्णालय प्रशिक्षण तसेच प्रशिक्षणासाठी पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ पुरवून परीक्षा घेईल. प्रशिक्षणानंतर नागरिकांची परीक्षा घेण्यात येईल. जे उत्तीर्ण होणार नाहीत, त्यांना पुन्हा प्रशिक्षण देण्यात येईल. तर प्रशिक्षणात उत्तीर्ण झालेल्यांना मनपा प्रमाणपत्र आणि बॅच देणार आहे.

मनपा प्रशासक कोअर कमिटीचे अध्यक्षमनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय हे कोअर टीमचे प्रमुख असतील. कोअर टीममध्ये मनपा शहर अभियंता सखाराम पानझडे, उपायुक्त अपर्णा थेटे, एएससीडीसीएलचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुष्कल शिवम, डॉ. प्रवीण सूर्यवंशी, एमजीएम विद्यापीठाचे कुलसचिव आशिष गाडेकर, औरंगाबाद फर्स्टचे अध्यक्ष प्रीतीश चटर्जी, उद्योजक मानसिंग पवार, रणजित कक्कड यांचा समावेश आहे. 

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटीAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका