शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

महापालिकेचे कुणी वाटोळे केले ते दाखवून देऊ; शिवसेनेचे भाजपला आव्हान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 18:24 IST

भाजपनेही आमच्यासोबत सत्ता उपभोगल्याचा त्यांना विसर पडला आहे

ठळक मुद्देसत्तेचा बरोबरीने वाटा घेताना आठवले नाही काय

औरंगाबाद : शिवसेनेने शहराची वाट लावली असून त्यांना हद्दपार करा, असे आवाहन करणाऱ्या  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केलेल्या टीकेला शिवसेनेने खुले आव्हान देऊन आमने-सामने करा, कुणी वाटोळे केले ते दाखवून देऊ, असे प्रत्युत्तर शिवसेना संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी दिले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांचा तोल गेला आहे, अशी टीकाही घोसाळकर यांनी केली.  

शनिवारी  भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा होता. त्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्यासह सर्वांनीच शिवसेनेवर हल्ला चढविला. भाजपने केलेल्या टीकेचा समाचार घोसाळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना घेतला. मागील पाच वर्षे राज्यात दोन्ही पक्षांची युती होती. त्यावेळी सगळे चांगले होते. शिवाय ३० वर्षांत जेव्हा महापालिकेत सत्तेसाठी धोरणे आखली गेली, त्यावेळीही भाजप सोबत होता. सत्तेचा बरोबरीने वाटा घेताना आठवले नाही काय, कुणी काय केले. ही बेगडीपणाची भाषा भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी करू नये, असे ते म्हणाले. येणाऱ्या निवडणुकीत दाखवून देऊ कुणी काय केले, तसेच समोरासमोर या, त्यांच्या महापौरांची कारकीर्द काढा आणि त्यांच्या महापौरांची कारकीर्द काढा, असे आव्हानही त्यांनी दिले. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाBJPभाजपाShiv Senaशिवसेना