शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

धक्कादायक ! शेतक-याचा कुटुंब संपवण्याचा प्रयत्न; दोन मुलींचा मृत्यू तर पत्नीसह मुले गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2017 14:23 IST

हंगामात कापसाचे कमी उत्पन, सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणास कंटाळलेल्या शेतक-याने सर्व कुटुंबच संपवण्याच्या निर्णय घेतला.

ठळक मुद्देनिंबायती-न्हावी तांडा येथील अल्पभूधारक शेतकरी राजू रतन राठोड हा पत्नी दोन मुली व दोन मुलांसोबत राहतो. मुलांचे शिक्षण व उदरनिर्वाहाची चिंता यातून आलेल्या नैराश्यातून राठोड याने संपूर्ण कुटुंबा संपण्याचा निर्णय घेतला.

औरंगाबाद : हंगामात कापसाचे कमी उत्पन, सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणास कंटाळलेल्या शेतक-याने सर्व कुटुंबच संपवण्याच्या निर्णय घेतला. सोमवारी सांयकाळी भाकरीच्या पिठात विष कालवून त्याने मात्र घर सोडले. विष मिश्रित भाकरी खाल्याने या शेतक-याच्या दोन मुलीचा मृत्यू झाला असून पत्नी व दोन मुले गंभीर आहेत. हि धक्कादायक घटना सोयगाव तालुक्यातील निंबायती-न्हावी तांडा येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, निंबायती-न्हावी तांडा येथील अल्पभूधारक शेतकरी राजू रतन राठोड हा पत्नी दोन मुली व दोन मुलांसोबत राहतो. त्याला ५ एकर शेती आहे. या हंगामात त्याने शेतात घेतलेल्या कापसाला योग्य उतारा मिळाला नाही. यामुळे त्यातून तुटपुंजे उत्पन्न मिळाले. पुढील हंगामात पिक घेण्यासाठी त्यांच्या कडे पैसे नव्हते. तसेच त्याचे नाव कर्जमाफीच्या योजनेतही नव्हते. मुलांचे शिक्षण व उदरनिर्वाहाची चिंता यातून आलेल्या नैराश्यातून राठोड याने संपूर्ण कुटुंबा संपण्याचा निर्णय घेतला. यानुसार त्याने भाकरीच्या पिठात विष मिसळून ठेवले. 

राठोड यांची पत्नी कावेरीबाई यांनी शेतातून घरी येऊन त्याच पिठाचा कुटुंबीयांसाठी स्वयंपाक केला. मात्र, संपूर्ण कुटुंब जेवायला बसले असताना राठोड न जेवताच बाहेर गेला. तो अद्यापही परतलेला नाही. रात्री दहानंतर कावेरीबाई (वय 32), मुलगी ज्योती (13) व गोगली (८), मुलगा राहुल (10) व दिनेश (10) यांना उलट्या होऊ लागल्या. उलट्या वाढत जाऊन त्यांची  प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना जळगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान मुलगी ज्योती व गोगली यांचा मृत्यू झाला. राहुल व दिनेश आणि कावेरीबाई राठोड या तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.दरम्यान, राठोड यांचा अद्याप शोध लागला नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :Farmerशेतकरी