शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

धक्कादायक ! शेतक-याचा कुटुंब संपवण्याचा प्रयत्न; दोन मुलींचा मृत्यू तर पत्नीसह मुले गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2017 14:23 IST

हंगामात कापसाचे कमी उत्पन, सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणास कंटाळलेल्या शेतक-याने सर्व कुटुंबच संपवण्याच्या निर्णय घेतला.

ठळक मुद्देनिंबायती-न्हावी तांडा येथील अल्पभूधारक शेतकरी राजू रतन राठोड हा पत्नी दोन मुली व दोन मुलांसोबत राहतो. मुलांचे शिक्षण व उदरनिर्वाहाची चिंता यातून आलेल्या नैराश्यातून राठोड याने संपूर्ण कुटुंबा संपण्याचा निर्णय घेतला.

औरंगाबाद : हंगामात कापसाचे कमी उत्पन, सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणास कंटाळलेल्या शेतक-याने सर्व कुटुंबच संपवण्याच्या निर्णय घेतला. सोमवारी सांयकाळी भाकरीच्या पिठात विष कालवून त्याने मात्र घर सोडले. विष मिश्रित भाकरी खाल्याने या शेतक-याच्या दोन मुलीचा मृत्यू झाला असून पत्नी व दोन मुले गंभीर आहेत. हि धक्कादायक घटना सोयगाव तालुक्यातील निंबायती-न्हावी तांडा येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, निंबायती-न्हावी तांडा येथील अल्पभूधारक शेतकरी राजू रतन राठोड हा पत्नी दोन मुली व दोन मुलांसोबत राहतो. त्याला ५ एकर शेती आहे. या हंगामात त्याने शेतात घेतलेल्या कापसाला योग्य उतारा मिळाला नाही. यामुळे त्यातून तुटपुंजे उत्पन्न मिळाले. पुढील हंगामात पिक घेण्यासाठी त्यांच्या कडे पैसे नव्हते. तसेच त्याचे नाव कर्जमाफीच्या योजनेतही नव्हते. मुलांचे शिक्षण व उदरनिर्वाहाची चिंता यातून आलेल्या नैराश्यातून राठोड याने संपूर्ण कुटुंबा संपण्याचा निर्णय घेतला. यानुसार त्याने भाकरीच्या पिठात विष मिसळून ठेवले. 

राठोड यांची पत्नी कावेरीबाई यांनी शेतातून घरी येऊन त्याच पिठाचा कुटुंबीयांसाठी स्वयंपाक केला. मात्र, संपूर्ण कुटुंब जेवायला बसले असताना राठोड न जेवताच बाहेर गेला. तो अद्यापही परतलेला नाही. रात्री दहानंतर कावेरीबाई (वय 32), मुलगी ज्योती (13) व गोगली (८), मुलगा राहुल (10) व दिनेश (10) यांना उलट्या होऊ लागल्या. उलट्या वाढत जाऊन त्यांची  प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना जळगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान मुलगी ज्योती व गोगली यांचा मृत्यू झाला. राहुल व दिनेश आणि कावेरीबाई राठोड या तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.दरम्यान, राठोड यांचा अद्याप शोध लागला नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :Farmerशेतकरी