शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

‘यादी अद्ययावत करण्यास मुदतवाढ हवी’

By admin | Updated: September 28, 2016 00:45 IST

औरंगाबाद : सुशिक्षित बेरोजगार पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची यादी अद्ययावत करण्यास मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी आ. सतीश चव्हाण यांनी

औरंगाबाद : सुशिक्षित बेरोजगार पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची यादी अद्ययावत करण्यास मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी आ. सतीश चव्हाण यांनी कामगार आणि कौशल्य विकासमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्याकडे केली आहे.यासंदर्भात आ. चव्हाण यांनी मंगळवारी मुंबई येथे संभाजीराव पाटील निलंगेकर यांची भेट घेतली. सुशिक्षित बेरोजगार पदवीधर उमेदवारांनी शासन निर्णयानुसार अंशकालीन कर्मचारी म्हणून तहसीलदारांच्या आदेशानुसार शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये तीन वर्षे केवळ तीनशे रुपये मानधनावर काम केलेले आहे. अशा अंशकालीन कर्मचाऱ्यांची यादी अद्ययावत व डाटाबेस तयार करण्यासाठी औरंगाबाद येथील कौशल्य विकास सहायक संचालकांनी जाहिरात देऊन अंशकालीन कर्मचाऱ्यांनी शपथपत्र व इतर आवश्यक ती कागदपत्रे १४ जुलै २०१६ पर्यंत सादर करण्यास कळविले होते. मात्र अनेक सुशिक्षित बेरोजगार, पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांनी सदरील जाहिरात पाहिली नसल्यामुळे ते मुदतीत नोंद करू शकले नाहीत. त्यामुळे यादी अद्ययावत करण्यासाठी अजून ६० दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी आ. चव्हाण यांनी केली आहे. मुदतवाढीसाठी लवकरच आदेश दिले जातील, असे निलंगेकर यांनी स्पष्ट केल्याचे आ. सतीश चव्हाण यांनी सांगितले.