शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

'सैराट' लेस्बियन प्रेमींची पोलिसांच्या सतर्कतेमुळे घर वापसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 19:01 IST

प्रेम हे आंधळं असत असे म्हटले जाते, प्रेमामध्ये वय,लिंग अथवा जाती-पातीला स्थान नसल्याचा प्रत्यय औरंगाबादेतील सातारा परिसरात घडलेल्या एका घटनेने आज समोर आले.

औरंगाबाद : प्रेम हे आंधळं असत असे म्हटले जाते, प्रेमामध्ये वय,लिंग अथवा जाती-पातीला स्थान नसल्याचा प्रत्यय औरंगाबादेतील सातारा परिसरात घडलेल्या एका घटनेने आज समोर आले. ३८ वर्षीय विवाहिता आणि १८ वर्षाची तरुणी या एकाच गल्लीत राहतात. त्यांच्यातील मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोघींनी साथ जियेंगेच्या शपथा घेतल्या अन दोन दिवसापूर्वी दोघीही घरातून पळून गेल्या. तरुणीच्या वडिलांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदविली, गुन्हेशाखा पोलिसांनी तपास करून दोघींना रेल्वे पोलिसांच्या मदतीने पूर्णा रेल्वेस्टेशनवर पकडले आणि औरंगाबादेत आणले.

काही वर्षापूर्वी नंदीता दास यांचा लेस्बियन महिलांवर प्रकाश टाकणारा फायर हा सिनेमा प्रकाशित झाला होता. या सिनेमाची आठवण बुधवारी पोलिसांना झाली. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सातारा परिसरात राहणारी विवाहिता स्वाती (३८,नाव बदलले) आणि कुमारी पूनम (१८,नाव बदलले) या एकाच इमारतीत राहतात. स्वाती विधवा असून पूनमने दहावीनंतर पुढील शिक्षण सोडले. यामुळे ती घरीच असायची. ती स्वातीच्या घरी गप्पा मारण्यासाठी जात असे. बाजारात खरेदीला जाणे असो अथवा दुसर्‍या नातेवाईकांकडे जायचे असेल तरीही स्वाती पूनमला सोबत नेत.

स्वाती मनमोकळया स्वभावाची आणि पूनमची मैत्रिण असल्याने तिच्या आईवडिलांनी अथवा स्वातीच्या नातेवाईकांना त्यांच्या एकत्र राहण्याविषयी संशय वाटला नाही. दोघीच्या मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले. दोघींनी ऐकमेकांसोबतच पुढील आयुष्य काढायचे असा निर्णय घेतला. पूनमने पुरूषासोबत लग्न न करण्याचा तर स्वातीने घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि दोघींनी २६ मार्च रोजी घरातून धूम ठोकली. याप्रकरणी पूनमच्या वडिलांनी अज्ञातांविरोधात अपहरणाची तक्रार सातारा ठाण्यात नोंदविली. 

टॅग्स :WomenमहिलाPoliceपोलिसSatara areaसातारा परिसरparabhaniपरभणी