शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

शोककळा ! पतीचा अंत्यविधी उरकताच पत्नीनेही केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 12:18 PM

गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील घटना

ठळक मुद्देएक वर्षापूर्वीच झाले होते लग्न पती-पत्नी औरंगाबाद येथे राहत

- विष्णू गायकवाड  

गेवराई (जि. बीड) : पतीने आत्महत्या केल्यानंतर अंत्यविधी होताच पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गेवराई तालुक्यातील चकलांबा येथे गुरुवारी सकाळी घडली. पतीच्या विरहात पत्नीने हे पाऊल उचलल्याची  शक्यता वर्तविली जात आहे.  

गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील रणजित जाधव (२२) व मीनाक्षी जाधव (२०) यांचा एक वर्षापूर्वी विवाह झाला होता. रणजित  हा औरंगाबाद येथे एका खाजगी कंपनीत नोकरी करीत असल्याने दोघेही पती -पत्नी औरंगाबाद येथे भाड्याच्या घरात राहत होते. बुधवारी रणजितने औरंगाबादेत गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर  बुधवारी रात्री उशिरा चकलांबा या गावी  अंत्यसंस्कार करण्यात आले. 

एक वर्षापूर्वीच झाले होते लग्न एक वर्षापूर्वीच लग्न झालेल्या या जोडप्याने आत्महत्या केल्याने गावावर शोककळा पसरली आहे. रणजितच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असतानाच गुरुवारी सकाळी मीनाक्षीने आत्महत्या केली. चकलांबा  ठाण्याचे सपोनि. विजय देशमुख, पोउपनि. बप्पासाहेब झिंजुर्डे यांनी पंचनामा केला. नंतर मीनाक्षीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.