शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

बीड येथील घटनेच्या निषेधार्थ आरटीओ कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 20:13 IST

आरटीओ कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी एकत्र येत जोरदार घोषणा देत हल्ल्याचा निषेध केला.

ठळक मुद्देबीड येथील कार्यालयात बुधवारी कर्मचाऱ्यावर दोन व्यक्तींनी हल्ला केला.शासनाने आरटीओ कर्मचाऱ्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली

औरंगाबाद : बीड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी औरंगाबाद आरटीओ कार्यालयाील कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन केले. त्यामुळे कार्यालयातील कामकाज काही प्रमाणात विस्कळीत झाले.

आरटीओ कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी एकत्र येत जोरदार घोषणा देत हल्ल्याचा निषेध केला. यावेळी प्रादेशिक परिवहन कार्यालय कर्मचारी संघटनेचे संघटक तुषार बावस्कर, विक्रमसिंग राजपूत, एम.पी. बनकर, प्रमोद लोखंडे, साहेबराव आइतवार, प्रवीण काकडे, मिलिंद सव्वासे, प्रशांत शिंदे, कारभारी बहुरे, मोहम्मद रहेमान मोहम्मद युसूफ, संतोष अंबिलवादे, धरमसिंग बिघोत, अनिल मगरे, शालिनी आहेर, शारदा गरुड, वंदना माळवदे, मनीषा वासनिक, रेखा कदम आदी उपस्थित होते. लर्निंग, पर्मनंट लायन्ससचे कामकाज सुरळीत होते; परंतु अन्य कामांवर या आंदोलनाचा परिणाम झाला.

शासनाने संरक्षण द्यावेबीड येथील कार्यालयात बुधवारी कर्मचाऱ्यावर दोन व्यक्तींनी हल्ला केला. यापूर्वीही येथे अशा घटना घडल्या आहेत. शासनाने आरटीओ कर्मचाऱ्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी एका निवेदनाद्वारे कर्मचाऱ्यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांच्याकडे केली. 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसAurangabadऔरंगाबादagitationआंदोलन