शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या तरुणाला सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 23:12 IST

दहावीत शिक्षण घेणाºया अल्पवयीन मुलीला पळवून नेणारा संदीप मदन जारवाल (२१, रा. फुलंब्री) याला सत्र न्यायाधीश व्ही.एस. कुलकर्णी यांनी मंगळवारी (दि.५) एक वर्ष सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला.

औरंगाबाद : दहावीत शिक्षण घेणाºया अल्पवयीन मुलीला पळवून नेणारा संदीप मदन जारवाल (२१, रा. फुलंब्री) याला सत्र न्यायाधीश व्ही.एस. कुलकर्णी यांनी मंगळवारी (दि.५) एक वर्ष सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला.यासंदर्भात पीडितेच्या वडिलांनी तक्रार दिली होती. २२ मार्च २०१७ रोजी पीडितेची १० वीची परीक्षा होती. तिचे वडील तिला घेण्यासाठी शाळेत गेले असता काही मुलांनी पीडिता परीक्षेला आली नसल्याचे सांगितले. पीडितेच्या वडिलांनी तिच्या मैत्रिणीकडे विचारपूस केली. तेव्हा ती आरोपी संदीपसोबत दिसल्याचे तिने सांगितले. मुलीच्या वडिलांनी संदीपच्या घरी जाऊन चौकशी केली असता त्याच्या घरच्यांनी तो चार दिवसांपासून कचनेरला दाजीकडे गेल्याचे सांगितले. त्यावरून मुलीला आरोपी संदीपने पळवून नेल्याचे पीडितेच्या वडिलांच्या लक्षात आले. यासंदर्भात खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक लोकअभियोक्ता आर.सी. कुलकर्णी यांनी सात साक्षीदारांचे जबाब नोंदविले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपीला अपहरणाच्या आरोपाखाली भा.दं.वि. कलम ३६३ अन्वये एक वर्ष सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला. सुनावणीवेळी अ‍ॅड. अविनाश कोकाटे यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Courtन्यायालयAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी