शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

‘शासन आपल्या दारी’ ही क्रांतिकारी संकल्पना: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2023 20:04 IST

‘शासन आपल्या दारी’ या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची मराठवाड्यातील सुरुवात कन्नड येथून करण्यात आली.

कन्नड : आजपर्यंत जनतेला शासनाच्या दारी जावे लागत होते; मात्र शासनाकडे मोठी यंत्रणा असताना आपणही जनतेच्या दारी का जाऊ शकत नाही, असा विचार करून ‘शासन आपल्या दारी’ ही संकल्पना राबविण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात केले.

‘शासन आपल्या दारी’ या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची मराठवाड्यातील सुरुवात कन्नड येथून आज करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, सहकार मंत्री अतुल सावे, आमदार रमेश बोरनारे, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार उदयसिंग राजपूत, जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन पाटील, संजनाताई जाधव, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, जि.प. सीईओ विकास मीना, पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते आदींची उपस्थिती होती. 

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास ३२१ प्रकल्पांची संख्या आहे. या योजनेतून १ लाख ४९ हजार ५७२ लाभार्थ्यांना ५ हजार ४५७ कोटी रुपयांचा निधी वाटप होणार आहे. ५५१ कोटीचे साहित्य वाटप होणार आहे. सर्वसामान्यांना गरिबीतून बाहेर काढण्याचे काम केंद्रातील मोदी सरकारने केले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता देशातच नव्हे तर परदेशातही वाढली आहे. ही देशासाठी अभिमानाची बाब आहे. संसदेच्या इमारतीच्या उद्घाटनाला विरोधी पक्ष विरोध करीत आहेत. विरोधी पक्ष एकत्र आले तरी मोदींना काहीही फरक पडणार नाही, असेही ते म्हणाले. यावेळी विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबाद