शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कारखान्यासाठी घेतलेल्या जमिनी परत द्या

By admin | Updated: May 4, 2017 23:41 IST

लातूर : अहमदपूर तालुक्यातील धानोरा बु़ येथील शेतकऱ्यांनी कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १ मे पासून उपोषण सुरू केले आहे़

लातूर : अहमदपूर तालुक्यातील धानोरा बु़ येथील शेतकऱ्यांच्या २८ हेक्टर २३ आर जमीन जयश्री रोकडोबा साखर कारखान्यासाठी घेतली आहे़ ही जमीन परत मिळावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १ मे पासून उपोषण सुरू केले आहे़ धानोरा बु़ येथील काही शेतकऱ्यांच्या जमिनी जयश्री रोकडोबा कारखाना प्रा़लि़ च्या नावे २००१ मध्ये नोंदणीकृत खरेदीखत करून घेतल्या़ त्यानंतर या जमिनी टष्ट्वेन्टीवन शुगर्स लिक़डे परस्पर हस्तांतरित करण्यात आल्या़ कारखाना उभा करण्याच्या वेळी शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचे आश्वासनही देण्यात आले होते़ एका वर्षात कारखान्याची उभारणी नाही झाल्यास त्या जमिनी परत देण्याचे आश्वासनही देण्यात आले होते़ मात्र कारखाना उभारला नाही़ शिवाय, जमिनी परत मिळाल्या नाहीत,असे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी म्हटले आहे़ आमच्या जमिनी कसून खाण्याची परवानगी द्यावी व त्या आमच्या नावे कराव्यात, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे़ उपोषणास पाच दिवस उलटले असून, अद्याप दखल घेतली नाही़