शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियानात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
5
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
6
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
7
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
8
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
9
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
10
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
11
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
12
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
13
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
14
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
15
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
16
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
17
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
18
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
19
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
20
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई

जिल्ह्यात रिमझिम; पिकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:51 IST

बीड : मागील २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्यानंतर सोमवारी दिवसभरात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस बरसला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मागील २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्यानंतर सोमवारी दिवसभरात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस बरसला होता. मंगळवारी दिवसभरात मात्र पावसाने जोरदार आगमन केले. यामुळे पाण्याअभावी माना टाकणाऱ्या कोवळ्या पिकांना दिलासा मिळाला आहे. या दमदार पावसामुळे दुबार पेरणीचे संकट टळल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे.जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली होती. याच पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी उरकली होती. पिके उगवण्याइतपत पाऊस झाल्याने शेतकरी समाधानी होता. परंतु त्यानंतर पावसाने दडी मारल्याने कोवळी पिके सुकू लागली होती. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. सर्वांच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या. रोज दिवसभर ढगाळ वातावरण राहायचे आणि रात्रीच्यावेळी चांदणे दिसायचे. यामुळे दिवसेंदिवस पिकांबद्दल शेतकऱ्यांची चिंता वाढतच गेली. अशा परिस्थितीतही काही शेतकऱ्यांनी खते जमिनीत टाकली. मजूरीवरही हजारोंचा खर्च केला. परंतु पाऊस नसल्याने चिंता लागली होती. अखेर सोमवारी काही भागात पावसाने हजेरी लावल्याने दिलासा मिळाला होता. मंगळवारी पुन्हा पावसाने जिल्ह्यात ठिकठिकाणी हजेरी लावली.