शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

घरकुलातील अडथळे दूर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 12:24 AM

खंडपीठाच्या निवाड्यानुसार वडगाव कोल्हाटी येथील सिद्धार्थनगर, पंढरपूर गावात जिल्हा परिषदेने या नागरिकांसाठी घरकुल योजना राबवावी, असा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत रमेश गायकवाड यांनी मांडला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गायरान जमीन किंवा सरकारी जमिनीवर अतिक्रमण केलेल्या अनुसूचित जाती, जमाती, भूमिहीन गरीब लोकांना ती जागा लीजवर (भाडेतत्त्वावर) द्यावी, या औरंगाबाद खंडपीठाच्या निवाड्यानुसार वडगाव कोल्हाटी येथील सिद्धार्थनगर, पंढरपूर गावात जिल्हा परिषदेने या नागरिकांसाठी घरकुल योजना राबवावी, असा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत रमेश गायकवाड यांनी मांडला.तथापि, यासंबंधी न्यायालयीन निर्णयाच्या प्रती जिल्हा परिषद प्रशासनाला सादर केल्यास त्यासंबंधी निर्णय घेण्यास सुकर होईल, असे सभागृहात पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी मत मांडले. जि. प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सर्वसाधारण सभा झाली.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड, सभेचे पदसिद्ध सचिव तथा सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे, उपाध्यक्ष केशव तायडे, बांधकाम सभापती विलास भुमरे पाटील, समाजकल्याण सभापती धनराज बेडवाल, शिक्षण सभापती मीनाताई शेळके, महिला व बालकल्याण सभापती कुसुमबाई लोहकरे आदींसह सदस्य व अधिकारी उपस्थित होते.प्रामुख्याने औरंगाबाद खंडपीठाचा हा निर्णय एकट्या पंढरपूर किंवा वडगाव कोल्हाटीसाठी नसून संपूर्ण राज्यासाठी लागू होतो, ही बाब जि. प. सदस्य रमेश गायकवाड यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. ते म्हणाले की, जी गावे गावठाणात वसलेली नाहीत. जी गावे सरकारी गायरान जमिनीवर वसलेली आहेत. त्या ठिकाणी घरकुल योजना राबविता येत नाही, असा शासन निर्णय आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यानुसार महाराष्ट्र सरकारने १२ जुलै २०११ रोजी शासन निर्णय जारी केला. त्यासंबंधी औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल केले.