शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

गर्भातून अर्भक बाहेर काढून उपचार शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 1:12 AM

गर्भामध्ये वाढणाऱ्या अर्भकाला तंत्रज्ञानाच्या साह्याने बाहेर काढून त्यावर उपचार केले जातात आणि पुन्हा त्यास आईच्या गर्भात टाकले जाते. अनेक देशांत हे शक्य झाले आहे. भारतात हा उपचार महागडा ठरत असल्याने त्याचे अत्यल्प प्रमाण असल्याचे ज्येष्ठ बालरोग शल्यचिकित्सक डॉ. सुभाष दलाल यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गर्भामध्ये वाढणाऱ्या अर्भकाला तंत्रज्ञानाच्या साह्याने बाहेर काढून त्यावर उपचार केले जातात आणि पुन्हा त्यास आईच्या गर्भात टाकले जाते. अनेक देशांत हे शक्य झाले आहे. भारतात हा उपचार महागडा ठरत असल्याने त्याचे अत्यल्प प्रमाण असल्याचे ज्येष्ठ बालरोग शल्यचिकित्सक डॉ. सुभाष दलाल यांनी सांगितले.शहरात पार पडलेल्या बालरोग शल्यचिकित्सकांच्या परिषदेत डॉ. दलाल यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी ‘लोकमत’च्या प्रतिनिधीशी त्यांनी संवाद साधला. डॉ. दलाल म्हणाले, आजारी बालकांवर एखादी शस्त्रक्रिया करून उपचार होऊ शकतो, हे ६० वर्षांपूर्वी लोकांना पटणारे नव्हते.लोकांना ते पटवून सांगावे लागत असे. वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे आज कॅन्सरसारख्या आजारावर उपचार शक्य झाला आहे. पूर्वी डॉक्टर केवळ रुग्णांना पाहूनच उपचार करीत असत. आजारांच्या निदानासाठी आज एमआरआय, सिटी स्कॅन, सोनोग्राफीसारख्या तंत्रज्ञानाचा आधार मिळत आहे. पूर्वी लोक डॉक्टरांना देव मानायचे.आता असे राहिले नाही. उपचारात हलगर्जीपणा केल्याच्या आरोपावरून डॉक्टरांना मारहाणीच्या घटना होतात. रुग्ण डॉक्टरांच्या विरोधात दावे करतात. त्यामुळे तंत्रज्ञानावर आधारित चाचण्यांद्वारे आजाराचे निदान केले जातात. परंतु त्यातून रुग्णांवर आर्थिक भुर्दंड पडतो, हेदेखील तेवढेच खरे आहे, असे डॉ. दलाल म्हणाले.

टॅग्स :Medicalवैद्यकीयscienceविज्ञान