शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

पैठण तालुक्यातील ५ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 13:04 IST

Rain in Aurangabad : गेल्या १५ दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले होते.

पैठण (औरंगाबाद ) : पैठण तालुक्यात सोमवारी पाच महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. गेल्या काही दिवसा पासून दडी मारलेला पाऊस तालुक्यात धौधो बरसल्याने  महत्वाच्या नद्या नाले व ओढ्यांना पूर आला. विरभद्रा नदीला आलेल्या महापुराने गेल्या २४ तासापासून नांदर गावाचा संपर्क तूटला आहे. शेतशिवारात व उभ्या पिकात पाणीच पाणी साचले आहे.

गेल्या १५ दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले होते. परंतु, सकाळी जमा झालेले ढग न बरसताच निघून जात असल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा होती. सोमवारी दुपारनंतर तालुक्यात पावसास प्रारंभ झाला. बालानगर, आडूळ, पाचोड, विहामांडवा व नांदर महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने तालुक्यातील वीरभ्रदा या प्रमुख नदीस महापूर आला. यामुळे नांदर या मोठ्या गावाचा संपर्क मंगळवारी सकाळी १० वाजे पर्यंत बंद होता. अनेक गावातील रस्ते पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटले होते. पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी शेतशिवारातील उभ्या पिकात पाणी साचल्याने काही भागात पिकांच्या नुकसानीस हा पाऊस कारणीभूत होणार आहे.

पैठण तालुक्यात सोमवारी पैठण २५ मि मी (३७४), पिंपळवाडी पिराची ३८ मिमी (३८९) , बिडकीन १०मिमी (३९७),ढोरकीन ४४ मिमी (३८३), बालानगर ८५ मि मी (३९८), नांदर  ८१मि मी (४०६), आडूळ ६६ मिमी (३८३), पाचोड ७५ मिमी (३८४), लोहगाव १५ मिमी (३७५),विहामांडवा ९३ मिमी (४७५) अशी पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी तालुक्यात एकूण ५३२ मिमी पाऊस झाला असून सरासरी ५३.२० मिमी ईतकी नोंद झाली आहे. तालुक्यात आजपर्यंत एकूण पाऊस ३९६४ मिमी झाला असून एकूण सरासरी पैकी ३९६.४० मिमी ईतका पाऊस झाल्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी