शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

पैठण तालुक्यातील ५ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 13:04 IST

Rain in Aurangabad : गेल्या १५ दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले होते.

पैठण (औरंगाबाद ) : पैठण तालुक्यात सोमवारी पाच महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. गेल्या काही दिवसा पासून दडी मारलेला पाऊस तालुक्यात धौधो बरसल्याने  महत्वाच्या नद्या नाले व ओढ्यांना पूर आला. विरभद्रा नदीला आलेल्या महापुराने गेल्या २४ तासापासून नांदर गावाचा संपर्क तूटला आहे. शेतशिवारात व उभ्या पिकात पाणीच पाणी साचले आहे.

गेल्या १५ दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले होते. परंतु, सकाळी जमा झालेले ढग न बरसताच निघून जात असल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा होती. सोमवारी दुपारनंतर तालुक्यात पावसास प्रारंभ झाला. बालानगर, आडूळ, पाचोड, विहामांडवा व नांदर महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने तालुक्यातील वीरभ्रदा या प्रमुख नदीस महापूर आला. यामुळे नांदर या मोठ्या गावाचा संपर्क मंगळवारी सकाळी १० वाजे पर्यंत बंद होता. अनेक गावातील रस्ते पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटले होते. पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी शेतशिवारातील उभ्या पिकात पाणी साचल्याने काही भागात पिकांच्या नुकसानीस हा पाऊस कारणीभूत होणार आहे.

पैठण तालुक्यात सोमवारी पैठण २५ मि मी (३७४), पिंपळवाडी पिराची ३८ मिमी (३८९) , बिडकीन १०मिमी (३९७),ढोरकीन ४४ मिमी (३८३), बालानगर ८५ मि मी (३९८), नांदर  ८१मि मी (४०६), आडूळ ६६ मिमी (३८३), पाचोड ७५ मिमी (३८४), लोहगाव १५ मिमी (३७५),विहामांडवा ९३ मिमी (४७५) अशी पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी तालुक्यात एकूण ५३२ मिमी पाऊस झाला असून सरासरी ५३.२० मिमी ईतकी नोंद झाली आहे. तालुक्यात आजपर्यंत एकूण पाऊस ३९६४ मिमी झाला असून एकूण सरासरी पैकी ३९६.४० मिमी ईतका पाऊस झाल्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी