शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

राहुल गांधींच्या दौºयाने काँग्रेसमध्ये चैतन्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:16 IST

ऐन महापालिका निवडणुकीच्या प्रारंभी काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खा. राहूल गांधी यांचा नांदेड दौरा काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण करणारा ठरणार आहे. एकीकडे निवडणुकीची घोषणा आणि दुसºया दिवशी राहूल गांधींची सभा हा योग काँग्रेससाठी दुग्धशर्करा ठरला आहे. महापालिका निवडणुकीत या दौºयाचा काँग्रेसला निश्चितच लाभ मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : ऐन महापालिका निवडणुकीच्या प्रारंभी काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खा. राहूल गांधी यांचा नांदेड दौरा काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण करणारा ठरणार आहे. एकीकडे निवडणुकीची घोषणा आणि दुसºया दिवशी राहूल गांधींची सभा हा योग काँग्रेससाठी दुग्धशर्करा ठरला आहे. महापालिका निवडणुकीत या दौºयाचा काँग्रेसला निश्चितच लाभ मिळणार आहे.महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा बुधवारी सायंकाळी झाली. या निवडणुकीची रणनीती काँग्रेसने तयार केली आहे. त्यातच खा. राहूल गांधींचे शुक्रवारी नांदेडसह मराठवाड्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. नांदेडमध्ये होणाºया विभागीय मेळाव्यात राज्यभरातील काँग्रेस नेते नांदेडमध्ये दाखल होणार आहेत. त्यामुळे संपूर्ण शहर काँग्रेसमय होईल. महापालिकेच्या रणधुमाळीची सुरुवातच काँग्रेसकडून धडाकेबाज होत आहे. त्यामुळे आधीच विखुरलेल्या विरोधकांना सावरण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे याचा लाभ ऐन निवडणुकीत काँग्रेस निश्चितपणे उचलणार आहे. काँग्रेसच्या ध्येय धोरणांना खा. राहूल गांधी यांच्यासह राज्यभरातून आलेले नेते शुक्रवारी उजाळा देतील. त्याचवेळी देशात नोटबंदी, कर्जमाफी, जीएसटी आदी विषयामुळे असलेली अस्वस्थताही जनतेपुढे ठेवली जाईल.महापालिकेच्या स्थापनेपासून प्रारंभीचे एक वर्ष वगळता महापालिकेवर काँग्रेसचीच सत्ता आहे. ही सत्ता काबिज करण्याचे प्रयत्न होत असले तरी काँग्रेसजणांचा विजयाचा विश्वास विरोधकांना सुरुवातीपासूनच बॅकफुटवर नेणारा आहे.माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांचे एकहाती नेतृत्व, विकासाची ध्यास तसेच दिवंगत शंकरराव चव्हाणांचे नांदेडसह मराठवाड्यासाठी केलेले कार्यही काँग्रेसला यशाकडे नेणारे आहे. महापालिका निवडणुकीची सूत्रे महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर आणि माजी राज्यमंत्री आ. डी.पी. सावंत यांच्या हाती सोपवल्याचे खुद्द खा. अशोकराव चव्हाण यांनी सांगितले. राजूरकरांचे आक्रमक तर सावंतांचे संयमी नेतृत्व सर्वांना एकत्र बांधणारेच ठरणार आहे.