शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

अतिक्रमण काढण्यास विरोध करत पोलिसांच्या समोरच महिलेने घेतले पेटवून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 17:52 IST

सिडकोच्या जमिनीवर आठ ते दहा कुटुंबाचे अतिक्रमण आहे

औरंगाबाद : वडगाव शिवारातील सिडको प्रशासनाच्या अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेस विरोध करताना एका महिलेने पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. २५ ) दुपारी ४ वाजे दरम्यान घडली. दरम्यान महिलेच्या नातेवाईकांनी सिडकोच्या पथकानेच महिलेस पेटवून दिल्याचा आरोप केला आहे.

वडगाव येथे सिडकोच्या मालकीच्या जागेवर ८ ते १० कुटुंबांनी अतिक्रमण केले आहे. येथे या कुटुंबांनी घरे उभारली आहेत. तसेच ते या जमिनीवर शेतीही कसतात. हे अतिक्रमण काढण्यासाठी सिडकोने आज मोहीम राबवली. दुपारी १ वाजता या भागात सिडकोचे पथक पोलीस बंदोबस्तात या जागेवरील अतिक्रमण काढून रस्ता तयार करत होते. अचानक ४ वाजेच्या दरम्यान येथील भारती जयराम चौहान (४५ ) या महिलेने स्वतः पेटवून घेतले. काही कळायच्या आत आगीच्या लोटात त्या जमिनीवर कोसळल्या. प्रसंगावधान राखत नागरिकांनी त्यांच्यावर पाणी टाकत आग विझवली. मात्र आगीत चौहान यांच्या कंबरेच्यावरील भाग जळाला आहे. त्यांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे. 

दरम्यान, चौहान यांच्या नातेवाईकांनी या सर्व प्रकरणात पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली असून सिडकोच्या पथकानेच चौहान यांना पेटवून दिल्याचा आरोप केला आहे.

टॅग्स :WalujवाळूजAurangabadऔरंगाबादPoliceपोलिसEnchroachmentअतिक्रमण