शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

जागेअभावी खाजगी कचरा संकलन रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 18:57 IST

शहरातील संपूर्ण कचरा उचलण्याचे काम बंगळुरू येथील कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीने शहरात लागणारी सर्व यंत्रसामुग्री तयार करून ठेवली आहे. महापालिका पार्किंगसाठी कुठेच जागा देत नसल्याने कचरा उचलण्यासाठी आणलेली वाहने कुठे उभी करायची, असा प्रश्न कंपनीने उपस्थित केला आहे.

औरंगाबाद : शहरातील संपूर्ण कचरा उचलण्याचे काम बंगळुरू येथील कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीने शहरात लागणारी सर्व यंत्रसामुग्री तयार करून ठेवली आहे. महापालिका पार्किंगसाठी कुठेच जागा देत नसल्याने कचरा उचलण्यासाठी आणलेली वाहने कुठे उभी करायची, असा प्रश्न कंपनीने उपस्थित केला आहे.

शनिवारी कंपनीसोबत अंतिम करार करण्यात येणार आहे. पालिकेने पी. गोपीनाथ रेड्डी या बंगळुरूच्या कंपनीकडे कचरा उचलण्याचे काम दिले आहे. आता कंपनीसोबतचा अंतिम करार शनिवारी सकाळी ११ वाजता महापौर दालनात केला जाणार आहे. सुमारे ८०० कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ, ३०० वाहने कंपनीला कचरा संकलन व वाहतुकीसाठी लागणार आहेत. यातील १८० रिक्षा, १० टिप्पर, ५ कॉम्पॅक्टर ही वाहने कंपनीने शहरात आणली आहेत. अद्याप या वाहनांच्या पासिंगची प्रक्रिया होणे बाकी आहे. यास आठवडाभराचा कालावधी लागणार असून, त्यानंतरच कंत्राटदार प्रत्यक्षात काम सुरू करणार आहे. कंपनीला वाहने उभी करण्यासाठी जागा कुठे द्यायची, हे अद्याप मनपाने निश्चित केलेले नाही.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादGarbage Disposal Issueकचरा प्रश्न