शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

कोरेगाव-भीमा दंगल आणि मराठा आंदोलनादरम्यान आंदोलकांवरील गुन्हे परत घेण्यास पोलीस अनुकूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 20:11 IST

काही गुन्हे सशर्त परत घेण्यास पोलीस प्रशासनाने हिरवा कंदिल असल्याचा अहवाल पोलीस प्रशासनाने शासनाला सादर केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली.

ठळक मुद्दे शासनाने औरंगाबाद पोलीस आयुक्तांकडून याविषयी अभिप्राय मागवला होता. दहा लाखांपेक्षा अधिक नुकसानीचे गुन्हे परत घेऊ नका,असेही अहवालात नमूद आहे. 

औरंगाबाद : कोरेगाव-भीमा दंगल आणि मराठा आंदोलनादरम्यान आंदोलकांवर नोंद झालेले काही गुन्हे सशर्त परत घेण्यास पोलीस प्रशासनाने हिरवा कंदिल असल्याचा अहवाल पोलीस प्रशासनाने शासनाला सादर केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. आंदोलनादरम्यान पोलिसांवरील हल्ले आणि दहा लाखांपेक्षा अधिक नुकसानीचे गुन्हे परत घेऊ नका,असेही अहवालात नमूद आहे. 

मराठा आंदोलन आणि कोरेगाव-भीमा दंगलीप्रकरणी पोलिसांनी नोंदविलेले गुन्हे परत घ्यावे,अशी मागणी आंदोलकांकडून शासनाकडे करण्यात आली. त्यानंतर शासनाने औरंगाबाद पोलीस आयुक्तांकडून याविषयी अभिप्राय मागवला होता. त्यानुसार शहर पोलिसांनी शासनास अहवाल नुकताच सादर केला. ज्या आंदोलकांनी दहा लाखांपर्यंतच्या खाजगी आणि सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान केले आहे. त्यांच्याकडून नुकसानभरपाई घ्यावी आणि नंतरच त्यांचे गुन्हे परत घ्यावे. सरकारी अधिकारी, कर्मचाºयांना झालेली मारहाण आणि दहा लाखांपेक्षा अधिक नुकसानीप्रकरणी दाखल गुन्हे परत घेऊ नये, अशी शिफारस अहवालात केली आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिसState Governmentराज्य सरकारCrime Newsगुन्हेगारी